नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...
महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा चालूच ठेवून त्यांच्या वैद्यकीय सहली काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आरोग्यमंत्री...
महाराष्ट्रात राजकीय गुन्हेगारी वाढली आहे. वाळूमाफिया ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ट्रकखाली चिरडून मारत आहेत. वकिलांचे खून होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. अशावेळी...
राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीचा विषय निकालात निघण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे विधान...
सत्ताधारी तीन पक्षांच्या आघाडीला भारतीय जनता पक्षाने विधानसभेमध्ये नकलांना प्रतिआव्हान दिले आणि अखेर महाविकास आघाडीला, आमदार भास्कर जाधव यांना माफी मागा, असे सांगण्याची नामुष्कीची...
राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’शाही व ‘रोख’शाही सुरू आहे. चहापानाचे निमंत्रण आम्हाला मिळाले. ‘रोक’शाही आणि ‘रोख’शाहीवर केवळ ज्यांचा विश्वास आहे आणि जे लोकशाही...
राज्यातल्या एसटी कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करता येणार नाही, असे आज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या...
राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा सादर न केल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गोठवल्यानंतर येत्या २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे...
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबरपासून सुरू होत असून त्यामध्ये फक्त पाच दिवसांचे कामकाज होणार आहे.
दोन आठवड्यांचे हे अधिवेशन असल्याचे सांगण्यात येत असले...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज होणारी म्हाडाची परीक्षा रद्द केल्यामुळे एक...