चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले आहेत.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची 168वी बैठक मुंबईतल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय, विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात चित्रनगरीचा पुढच्या वर्षाचा 18 कोटी...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला शिक्षा भोगत असलेला आरोपी सरदार शाह वली खान १९९३ सालापासून आतापर्यंत तुरूंगात असताना त्यांच्याबरोबर जमिनीचे व्यवहार करणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री...
मुंबईला हादरवून सोडणाऱ्या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातले गुन्हेगार सरदार शाह वली खान तसेच कुविख्यात दाऊद याचा हस्तक सलीम पटेल यांच्याकडून राज्याचे अल्पसंख्याक विकास...
छठपूजेला जेमतेम २४ तास शिल्लक असतानाच महाराष्ट्र सरकारने आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून हा उत्सव घरच्याघरी साजरा करण्याचे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलाव...
पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता...
अखेर सणासुदीच्या काळात एसटी कामगार संपावर गेल्यामुळे जनतेत निर्माण झालेला रोष पाहता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसमोर लोटांगण घातले. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना २८ टक्के महागाईभत्ता...
आरोग्य विभागातील पदांच्या भरती परीक्षांच्यावेळी गोंधळ झाला असतानाच, आता शिक्षक भरती परीक्षेच्या (टीईटी) तारखा ठरविण्यातही गोंधळ झाला आहे. टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी जाहीर...
राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या कामात समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगेवगळे कालावधी जाहीर झाले असून त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मात्र...
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरूद्ध राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाटाण्याच्या अक्षता...
आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर...