टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

अनिल परब यांचे...

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दापोली समुद्र किनाऱ्यावर असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. दापोली समुद्र किनाऱ्यावर परब यांचे साई...

१२ आमदारांच्या निलंबंनाचा...

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले असले तरी सत्तेतली महाविकास आघाडी त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र...

सोमैयांना नोटीस धाडणाऱ्या...

किरीट सोमैयांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!, अशी स्पष्ट मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र...

सत्ताधारी आघाडीलाच अडचणीत...

राज्य सरकारमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून हजारो कोटींची थकबाकी तसेच अनुदान थकित असल्यामुळे त्रस्त झालेले काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन...

पालिका निवडणुकांवर डोळा,...

राज्यात येत्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तिजोरीत खडखडाट असतानाही राज्य सरकारने आज विविध करसवलतींची खैरात केली. बृहन्मुंबई महानगरपालिका...

कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने...

कोरोनाला रोखण्याबाबत आवश्यक असलेली महाराष्ट्रातली कामे संथ गतीने सुरू असून त्याची गती वाढवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्राने दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधीपैकी किती खर्च झाला...

आता शाळकरी मुलांची...

महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा चालूच ठेवून त्यांच्या वैद्यकीय सहली काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री...

नानाच म्हणतात, राज्यात...

महाराष्ट्रात राजकीय गुन्हेगारी वाढली आहे. वाळूमाफिया ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ट्रकखाली चिरडून मारत आहेत. वकिलांचे खून होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. अशावेळी...

अधिवेशनाच्या समारोपाला उपस्थित...

राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीचा विषय निकालात निघण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे विधान...
Skip to content