तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आजपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. बेमुदत संपाचा आजचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर संप १००% यशस्वी...
कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड...
मराठी माणसांसाठी, ज्वलंत हिंदुत्वासाठी ओळखली जाणारी शिवसेना, आज आमची ‘जनाब सेना’ झाली नाही हे सांगण्यासाठी आटापिटा करत आहे. याचसाठी शिवसेनेने येत्या २२ ते २५...
राज्य सरकारने पोलिसांमार्फत आपली चौकशी केली आणि चुकीची कारवाई केली तरी आपण घाबरत नाही, हे सांगताना माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांना इंदिरा...
आपल्याला पोलिसांनी काल एक प्रश्नावली पाठवली होती. त्यावर आपण उत्तर द्यायला पोलिसांसमोर येतो, असे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनीच आपण उद्या घरी येत असल्याचे कळवले....
महाराष्ट्रातील तीन महिलांना, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिलांसाठी विशेषत: समाजातील मागास आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष...
राज्यातील कोविडच्या प्रादुर्भावात लक्षणीय कमतरता आल्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदूर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या...
‘लवासा’प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने, ही राष्ट्रीय संपत्तीची लूट असून यामध्ये पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...