टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

‘अस्थिर’ सरकारच्या कारभारात...

राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून घेतले जात असलेले अंधाधूंद निर्णय, त्यांचे जारी होत असलेले जीआर लक्षात घेता त्यात तातडीने...

शिवसेनेवरील वर्चस्वासाठी मुख्यमंत्री...

शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या दोन तृतियांश आमदारांहून जास्त आमदारांचा ओघ लक्षात घेता मुख्यमंत्रीपदासाठी केविलवाणी धडपड करणारे उद्धव ठाकरे...

विधान भवनात शेवटपर्यंत...

महाविकास आघाडीच्या नेत्यांना अखेरच्या क्षणापर्यंत चिंतेत ठेवणारे विधान परिषदेसाठी झालेले मतदान जेमतेम अर्धा तास राहिला असताना समाप्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले शेवटचे...

बहुमत टिकवण्याचे महाविकास...

राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होत असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसमोर आपले बहुमत टिकवताना आपल्या सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी...

उद्या दहावीच्या परीक्षेचा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2022...

शिवसेनेमुळे काँग्रेस चिंतातूर!...

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता शिवसेनेने येत्या २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत असहकाराची भूमिका घेतल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले असल्याचे वृत्त...

राज्यसभा निवडणुकीत शेवटच्या...

राज्य विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या राज्यसभा सहा जागांसाठी आज झालेल्या मतदानात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक कायम राहिली. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात...

विधान परिषदेसाठीही भाजपाने...

विधानसभा सदस्यांकडून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठीही यावेळी निवडणूक अटळ असल्याचे चित्र असून भारतीय जनता पार्टीने याकरीता पाचव्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे. भाजपाने...

अपक्ष व लहानसहान...

विधानसभा सदस्यांकडून राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असतानाच लहानलहान पक्ष तसेच अपक्षांमधली खदखद उफाळून आल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पाचावर...
Skip to content