तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडल्याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे, कारण आपले मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते,...
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या वेळी पूर्वीप्रमाणे २२७ वॉर्डच असावेत, यासाठीच्या विधेयकावरील चर्चेच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. या...
मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेले छप्परफाड भाषण म्हणजे अपघात नव्हता, हे सोमवारी विधानसभेत सिद्ध केले. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याची सुधारणा सुचवणाऱ्या...
विधानसभेमध्ये अनेकदा आमदार वेळेचं भान राखत नाहीत आणि आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, अशी तक्रारही करतात. पण, गुरुवारी विधानसभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भारतीय...
शिवसेनेच्या एकनाथ शिन्दे गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्यामुळे मूळ शिवसेना कोणाची, हा प्रश्न किमान विधानभवनापुरता तरी निकाली निघाला आहे. शिवसेनेत उभी फूट पाडून ५५...
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, याच साऱ्या गडबडीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडले असले तरी मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यात तसेच मनात स्थान मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतल्या दादर परिसरातच शिवसेना भवनास तोडीस...
जर तुमच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीने आश्वासन पाळले असते, तरी अडीच वर्षांनंतर तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून उतरावे लागलेच असते. मग आता पदावरून उतरल्यावर इतके अस्वस्थ...
गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण-उत्सव शांततेत, उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने...