टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

दुबई, बँकॉकसह सिंगापूर...

रंगीबेरंगी बाजारपेठा, समुद्रकिनारे आणि उत्तम खरेदी या गोष्टी भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असून ३१ ऑक्टोबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत प्रवासासाठी शोधण्यात...

एसटीच्या ताफ्यात येणार...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने...

जितेंद्र आव्हाडांकडून आमदारकीचा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आपला आमदारकीचा राजीनामा अखेर मागे घेण्याची शक्यता असून उद्यापर्यंत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत....

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला...

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नेमणूक करण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या अध्यक्षांना देण्यापासून राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमण्याच्या ठरावावर बैठकीला उपस्थित असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे...

खासदार गजानन कीर्तिकर...

शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने ते लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली...

भाजपाकडून पुन्हा ‘महायुती’चा...

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरे जाताना भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा ‘महायुती’चा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी विधानसभा तसेच लोकसभा...

ठाकरे सरकार कोसळल्याचा...

राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडल्याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे, कारण आपले मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते,...

शिवाजी पार्कवर उभे...

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या वेळी पूर्वीप्रमाणे २२७ वॉर्डच असावेत, यासाठीच्या विधेयकावरील चर्चेच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. या...

एकनाथ शिन्दे वन्स...

मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेले छप्परफाड भाषण म्हणजे अपघात नव्हता, हे सोमवारी विधानसभेत सिद्ध केले. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याची सुधारणा सुचवणाऱ्या...
Skip to content