नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याबरोबरच विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची घोषणा करणारे उद्धव ठाकरे आज एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या सभागृहात दाखल झाले.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होताच मागच्या आठवड्याच्या...
दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीबाबत राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षांचा मनसुबा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धुळीस मिळवल्याची चर्चा सध्या चालू आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी...
विरोधकांनी फोन टॅपिंग आणि रश्मी शुक्ला प्रकरणावरून सभात्याग केल्यानंतर गुरूवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सत्ताधारी पक्षही आक्रमक झाला आणि दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणावरून नागपूरमध्ये विधानसभेचे कामकाज...
नागपूरला सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर परस्परांसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी यावेळी परस्परविरोधी...
राज्यातल्या सरकारने विरोधी पक्षांच्या काळात मंजूर झालेल्या विविध लोकोपयोगी योजनांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या...
नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज...
महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारला धडकी भरवणारा हा महामोर्चा असेल असे गेले आठवडाभर ठासून सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आज अखेर भ्रमनिरास झाला. सरकारला धडकी भरवण्याऐवजी...
राज्यातल्या महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत काढण्यात येणाऱ्या ‘हल्लाबोल महामोर्चा’वर आज भारतीय जनता पार्टीने उतारा दिला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज एका पत्रकार...
राज्य सरकारने काल रात्री अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अपर पोलीस महासंचालकपदी नेमणूक...