टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या...

राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतनत्रुटी दूर होऊन अधिकारी...

योगी देणार महाराष्ट्र...

महाराष्ट्रातल्या जनतेसाठी उत्तर प्रदेशात अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याकरीता एक भूखंड दिला जाईल, असे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

आताचा उत्तर प्रदेश...

भारताचा नवीन उत्तर प्रदेश आव्हाने बघून पळ काढत नाही तर त्याचा कडवटपणे मुकाबला करतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश आत्मविश्वासाने पुरेपूर...

मंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी!...

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर...

सुशांत सिंगचा मृत्यू...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या रूप कुमार शाह या व्यक्तीने सुशांत सिंग राजपूतची आत्महत्त्या नसून त्याची हत्त्या झाल्याचे सांगितल्यामुळे याप्रकरणी...

सुभाष देसाईंनंतर आता...

महाविकास आघाडी सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला असतानाच आज ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते वरूण सरदेसाई आणि आदेश बांदेकर यांच्याही चौकशीची घोषणा...

सुभाष देसाईंचे ‘उद्योग’…...

राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेल्या जागा रहिवासी जागांमध्ये परावर्तित...

आता मुख्यमंत्रीही येऊ...

महाराष्ट्राच्या विधानसभेने लोकपाल विधेयक बुधवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य लोकपालामार्फत केल्या जाऊ शकणाऱ्या चौकशीच्या कक्षेत येऊ शकणार आहेत. केंद्र सरकारने केलेल्या लोकपाल...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाविकास...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत स्पष्ट झाले. एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्रशासित प्रदेश...
Skip to content