शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या साजरी होत असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून प्रश्नांकित शिवसेनेचे ‘मुँहबोले पक्षप्रमुख’ होणार आहेत.
शिवसेना सत्तेत असताना आणि महाराष्ट्राच्या...
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या किश कॉर्पोरेट कंपनीसाठी एसआरएच्या लाभार्थ्याकडून घेतलेल्या तथाकथित गाळ्याचे दोन वेगवेगळे करार झाल्याचे उघड झाले आहे, असा दावा...
मुंबईच्या, मुंबईकरांच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणीच लागला गेला पाहिजे. तोच भ्रष्टाचारात लागला... तिजोरीत बंद राहिला... आणि शहर विकासासाठी तडफडत राहिले तर ते आम्ही पाहू...
दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार...
स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती,...
मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आसुसलेल्या उद्धव ठाकरे यांची आता कोंडी झाली आहे. मै इधर जाऊँ... या उधर रहूँ... अशी गत करून घेताना त्यांच्यासमोर...
राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतनत्रुटी दूर होऊन अधिकारी...
महाराष्ट्रातल्या जनतेसाठी उत्तर प्रदेशात अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याकरीता एक भूखंड दिला जाईल, असे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...
भारताचा नवीन उत्तर प्रदेश आव्हाने बघून पळ काढत नाही तर त्याचा कडवटपणे मुकाबला करतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश आत्मविश्वासाने पुरेपूर...