तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
पूर्वी खासदार भेटले तर त्यांच्या मतदारसंघातल्या रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या रेल्वेला थांबा द्यावा, अशी विनंती करत होते तर आता भेटणारे खासदार त्यांच्या मतदारसंघातून वंदे भारत रेल्वे...
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असून यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,...
राज्य विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा...
दापोलीच्या तथाकथित रिसॉर्ट प्रकरणातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आता वांद्र्यातल्या अनधिकृत कार्यालयाच्या प्रकरणातूनही सहीसलामत बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा...
राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची...
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काल प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर केलेल्या युतीत ठाकरे गटाने त्यांच्या कोट्यातल्या जागा आंबेडकरांसाठी सोडाव्यात. त्याचप्रमाणे ऐनवेळी आंबेडकरांची वंचित...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या साजरी होत असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून प्रश्नांकित शिवसेनेचे ‘मुँहबोले पक्षप्रमुख’ होणार आहेत.
शिवसेना सत्तेत असताना आणि महाराष्ट्राच्या...
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या किश कॉर्पोरेट कंपनीसाठी एसआरएच्या लाभार्थ्याकडून घेतलेल्या तथाकथित गाळ्याचे दोन वेगवेगळे करार झाल्याचे उघड झाले आहे, असा दावा...
मुंबईच्या, मुंबईकरांच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणीच लागला गेला पाहिजे. तोच भ्रष्टाचारात लागला... तिजोरीत बंद राहिला... आणि शहर विकासासाठी तडफडत राहिले तर ते आम्ही पाहू...