टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींवर...

राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (रविवारी) सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान...

२७ लाख लाभार्थ्यांसाठीची...

आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा आज, १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या...

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

आता मंत्रालयात दिलेल्या...

येत्या महाराष्ट्र दिनापासून मंत्रालयात आपल्या पत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी चपला झिजवणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयातल्या त्यांच्या पत्रांचा ठावठिकाणा मोबाईलवरच मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री वा अधिकारी...

म्हाडा बांधणार येत्या...

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला. सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई, पुणे, कोकण, नाशिक,...

अटी-शर्तींमुळे अतिवृष्टीग्रस्त जाणार...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या नव्या पद्धतीमुळे जटिलता वाढली असून त्यामुळे शेतकरी मदतीपासून आणखी दूर लोटले गेले आहेत, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे...

म्हाडाच्या कोकणातल्या घरांसाठी...

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय...

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ...

एकीकडे राज्यात विविध ठिकाणी शिवसेना व भाजपाची स्वा. सावरकर गौरव यात्रा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील वज्रमूठ सभेकडे जनतेचे लक्ष...

प्रशिक्षण आयआयटीचे, चुना...

गोपनीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग –आठ(VIII)च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या राव आयआयटी एकेडमी नावाचे क्लासेस चालवणाऱ्या कंपनीकडून विद्यार्थ्यांकडून जीएसटीच्या नावावर उकळण्यात आलेल्या १४ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचे...
Skip to content