टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

१ मेपासून ज्येष्ठ...

मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे, महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी...

बारसू रिफायनरीवरून उद्धव...

रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कालपासून बारसू येथे राज्य सरकारकडून...

संजय दराडे यांची...

राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची अवघ्या 24 तासात पुन्हा बदली करण्यात आली असून आता त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण...

मनोज लोहिया छत्रपती...

मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त संजय दराडे यांना पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे तर...

देशात कुठेही डायल...

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरू करण्यात...

संजय राऊतांचे बोलविते...

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांच्या एकूण हालचाली पाहता ही...

राज्यात कोविडसाठी 25...

देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण...

उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच...

उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काल काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून...

अजितदादांच्या भाजपा प्रवेशाबद्दलचे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हालचालींचे गूढ वाढत असून यामुळे त्यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाची शक्यता वाढल्याची चर्चा...
Skip to content