भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी सूचना: विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न...
राज्य सरकारने आज २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नेमणूक...
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे...
येत्या 19 जून रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक...
सेंगोलला जो सन्मान मिळायला हवा होता, तो दिला गेला नाही, त्याला प्रयागराजच्या आनंद भवन इथे ठेवण्यात आलं आणि त्याचं प्रदर्शन “चालण्याची काठी’ असं केलं गेलं. मात्र आमच्या सरकारला हे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, रविवारी राजधानी दिल्लीतल्या नवीन संसद भवनाचे लोकार्पण केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या नव्या संसद भवनाचे दहा...
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षश्रेष्ठींनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांना...
राज्य सरकारी शाळांमधून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश, या योजनेची अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरवले असून यावर्षापासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच...
महाराष्ट्रात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या म्हणजेच ईएसआयसीच्या माध्यमातून एमआयडीसीच्या जागेत सात रुग्णालयांची उभारणी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कामगारांसाठी 1000पेक्षा जास्त खाटांची व्यवस्था होऊ...