टॉप स्टोरी

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 12,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये समर्पित...

राष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही...

राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या घटनात्मक चौकटच नव्हती. तेव्हा असलेली काही नावे आता पक्षातही नाही. अशा स्थितीत शरद पवार यांच्या गटाने केलेली कोणतीही कारवाई अधिकृत कारवाई...

एमपीएससीच्या विविध संवर्गाच्या...

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध संवर्गांसाठी घेतलेल्या परीक्षांचे निकाल घोषित केले आहेत. दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार...

भाजपसोबत जायचं नव्हतं...

अनेकदा मी माघार घेतली. टीका सहन केली. अपमान सहन केले. अनेकदा मला व्हिलन बनवण्यात आले. पण आता मी सहन करणार नाही. भाजपसोबत जायचे नव्हते...

राज्यातील हरित हायड्रोजन...

नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे...

अजितदादांचा राष्ट्रवादीवरच दावा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केल्याचे स्पष्ट झाले. काल...

मोर्चाची गरज होती...

कोविड सेंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरु झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे. मात्र जनता...

समान नागरी कायद्याला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच केले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे...

शेतकऱ्यांसाठी ३.७ लाख...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) काल शेतकऱ्यांसाठी 3,70,128.7 कोटी रुपयांच्या नाविन्यपूर्ण योजनांच्या आगळ्या पॅकेजला मंजुरी दिली. शाश्वत शेतीला...
Skip to content