बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आज दुपारी ४ वाजता पाटण्यात होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील. याच बैठकीत बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल. त्याआधी भाजपाचे नेते केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांंच्या अध्यक्षतेखाली भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात भाजपाच्या गटनेत्याचे नाव निश्चित केले जाईल. चौहान भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून पाटण्यात उपस्थित आहेत. सूत्रांच्या मते भारतीय जनता पार्टीचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. उद्या बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होण्याची...
नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना असणाऱ्या २,७६६ कोटींच्या १९५० कामांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी दिली. दरड प्रतिबंधक, वीज...
भारतातील रत्न आणि आभूषणे निर्यातीमध्ये एमएसएमई उद्योगांचा मोठा वाटा आहे. डायमंड इम्प्रेस्ट परवाना हे सुनिश्चित करतो की, विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त हिरे निर्यातीची उलाढाल असलेल्या भारतीय हिरे...
इराकच्या न्याय मंत्रालयाने कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली मुलींचे लग्नाचे वय १८ वरून ९ वर्षे करणारा नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू केल्याने मानवाधिकार व स्त्री...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून हर घर तिरंगा, या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरवात केली. याकरीता त्यांनी आज सकाळीच आपल्या एक्स, या समाजमाध्यमावर असलेला...
आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना आणि शिवसेनेचा ठाकरे गट यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह...
मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा धर्म पाळताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, मुंबई...
महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवर अवलंबून न राहता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी...