न्यूज अँड व्ह्यूज

आयाराम ‘सम्राट’ झाले बिहारचे मुख्यमंत्री!

दोन दशकाहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी भाजपाच्या रेट्यापुढे विनम्र होऊन राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजपा यांचे युती सरकार आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करून भाजपाने विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्य विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजपा हा नंबर १ पक्ष आहे. पण चार महिन्यांतच नितीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याची सूचना मित्र पक्षाकडून आली आणि नितीश कुमार...

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित असतानाच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह...

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे...

गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59% वाढली आहे. या वाढीमुळे भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे,...

राज्यात ९ नवीन...

राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास आज झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालघर, ठाणे...

निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण...

चातुर्मास प्रारंभ : 29...

वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या वर्षी  29 जूनला (आषाढ शुद्ध एकादशीपासून) चातुर्मास आरंभ झाला असून 23 नोव्हेंबर (कार्तिक शुद्ध एकादशी) पर्यंत चातुर्मास असेल....

उद्धव ठाकरेंनी केले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या 'पाऊलखुणा विकासाच्या' या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन आज शिवसेना भवन...

मॉरिशसमध्ये मराठी साहित्य...

३५०व्या शिवराज्याभिषेकाच्या  सोहळ्यानिमित्ताने मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व मराठी...

‘गोवा काजू’ला मिळणार...

गोवा सरकारने स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि राज्यातील काजू उद्योगाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. 'गोवा काजू'ला भौगोलिक संकेत (जीआय) दर्जा देणे, 'युनिटी मॉल'ची स्थापना...

फिजिक्सवाला आता झायलेम...

फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)ने दक्षिण भारतातील आपली उपस्थिती दृढ करण्यासाठी केरळमध्ये मुख्यालय असलेली झपाट्याने विकसित होणारी एड-टेक कंपनी झायलेम लर्निंगसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. २६...
Skip to content