न्यूज अँड व्ह्यूज

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात पाणीकपात, ग्रामीण भागत विहिरींनी तळ गाठला, टँकरांचा अपुरा पाणीपुरवठा, पाण्यासाठी वणवण, अशा बातम्या वाचून आणि वृत्तवाहिन्यांवर पाहून लोक हैराण झाले होते. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वळवाच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरात...

मुंबईहून अहमदाबादसाठी १८...

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक...

मुंबई महानगरातील सर्व...

मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक...

या हाताचे त्या...

या कानाचे त्या कानाला कळू द्यायचे नाही, ही झाली गोपनीयता. पण सरकारी कामकाजात या हाताचे त्या हाताला कळत नाही, इतका गोंधळ असतो, याचे प्रत्यंतर...

विधानसभेतल्या आसनव्यवस्थेतच दिसले...

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून गेले वर्षभर सरकारच्या विरुद्ध बाजूला बसणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना तळ्यात की मळ्यात, या...

गायीच्या दुधाला प्रतिलिटर...

राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दूधाच्या खरेदीदरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये...

सक्तीच्या गर्भधारक पीडितेच्या...

सामूहिक बलात्कार पीडिता आणि गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी, पॉक्सो पीडितांची काळजी घेण्यासा त्यांच्या सहाय्यासाठी निर्भया निधी अंतर्गत रु. 74.10 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाची महिला आणि बाल...

तस्करी पीडितांसाठी सीमावर्ती...

सीमावर्ती भागातील राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मानवी तस्करी पीडितांसाठी विशेषतः अल्पवयीन मुली आणि तरुण महिलांसाठी संरक्षक आणि पुनर्वसन गृह उभारणीसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय केंद्र...

मत्स्यरोगावरील नियंत्रणासाठी ‘रिपोर्ट...

मत्स्यपालन हे सर्वात जलद वाढणारे अन्न उत्पादक क्षेत्र आहे आणि प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. मत्स्यपालनाच्या वाढीमध्ये रोग हा एक...

मुंबईत ड्युरंड चषक...

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ड्युरंड चषक फूटबॉल स्पर्धेच्या आगामी 132व्या स्पर्धेनिमित्त, मुंबईत नुकतीच मोठ्या उत्साहात ट्रॉफी टूर (चषक फेरी) आयोजित केली होती. यानिमित्त,...
Skip to content