न्यूज अँड व्ह्यूज

आयाराम ‘सम्राट’ झाले बिहारचे मुख्यमंत्री!

दोन दशकाहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी भाजपाच्या रेट्यापुढे विनम्र होऊन राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजपा यांचे युती सरकार आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करून भाजपाने विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्य विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजपा हा नंबर १ पक्ष आहे. पण चार महिन्यांतच नितीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याची सूचना मित्र पक्षाकडून आली आणि नितीश कुमार...

मत्स्यरोगावरील नियंत्रणासाठी ‘रिपोर्ट...

मत्स्यपालन हे सर्वात जलद वाढणारे अन्न उत्पादक क्षेत्र आहे आणि प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. मत्स्यपालनाच्या वाढीमध्ये रोग हा एक...

मुंबईत ड्युरंड चषक...

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ड्युरंड चषक फूटबॉल स्पर्धेच्या आगामी 132व्या स्पर्धेनिमित्त, मुंबईत नुकतीच मोठ्या उत्साहात ट्रॉफी टूर (चषक फेरी) आयोजित केली होती. यानिमित्त,...

महाराष्ट्र चेंबर ऑफ...

राज्य सरकारच्या विविध योजना विना विलंब उद्योजक व्यापार्‍यांपर्यंत पोहोचविल्या जातील. उद्योगांच्या सर्वांगीण वाढीसाठी उद्योजक व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही इचलकरंजीचे नूतन महापालिका आयुक्त ओमप्रकाश...

आयआयटी मद्रासचा पहिला...

भारतातील आयआयटी मद्रासचा विभाग, टांझानियाच्या झांझिबार इथे स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. भारत सरकारचा शिक्षण विभाग, आयआयटी मद्रास आणि झांझिबार इथले शिक्षण प्रशिक्षण...

उद्या येवल्यापासून शरद...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा नारळ वाढवणार आहेत, अशी माहिती...

समान नागरी कायदा...

समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल यावर उपराष्ट्रपती जगदीप...

गुरूपरंपरा वैभवप्राप्ती हा...

स्वामी विवेकानंदाच्या समग्र ग्रंथात नागे गोसावींची कथा आहे, सिंधू नदीच्या तिरी एका निबीड अरण्यात काही गोसावी एका पाषाणावर बसले होते. जग जिंकण्याची इर्षा बाळगणारा...

गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता...

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व भगवद्गीता महाभारतात आहे. महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची...

धर्माचरण अन् धर्मरक्षणातून...

नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव अर्थात् एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात देश-विदेशातील...
Skip to content