न्यूज अँड व्ह्यूज

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात पाणीकपात, ग्रामीण भागत विहिरींनी तळ गाठला, टँकरांचा अपुरा पाणीपुरवठा, पाण्यासाठी वणवण, अशा बातम्या वाचून आणि वृत्तवाहिन्यांवर पाहून लोक हैराण झाले होते. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वळवाच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरात...

ते समोर आहेत...

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा बुधवारी सुरू झाला. सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला सर्वपक्षीय संमतीने सुट्टी घेण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाच्या...

आजपासून राज्यात महसूल...

दरवर्षी राज्यभरात 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी 1...

निर्मला सीतारामन यांनी...

केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी मुंबईत कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड (CDMDF) चे तसेच एएमसी रेपो क्लिअरिंग लिमिटेड (ARCL) नावाच्या लिमिटेड...

आता दिवाणी न्यायालयात...

दिवाणी न्यायालयाकडे आता दहा कोटींपर्यंतची प्रकरणे ऐकली जातील. दिवाणी न्यायालयाकडे असलेली एक कोटींची मर्यादा दहा कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतचे विधेयक आज...

जुन्नरमध्ये साकारणार ८०...

जुन्नरमध्ये 80 कोटी रुपयांची एक बिबट सफारी उभारली जात आहे. उद्योग खात्याकडून वन जमिनीसाठी मिळणाऱ्या जागा कोकणामधलीच मिळत होती हे लक्षात आल्यानंतर आता कोकणातली...

अल्विदा… शिरीष कणेकर!

जीवनाला कंटाळलेला एक उमदा लेखक शिरीष कणेकर मृत्यूला मिठी मारून आपल्यातून निघून गेला... त्यांनी आपल्याला कायमच हसवलं... अगदी शेवटपर्यंत ते लिहीत होते... शेवटपर्यंत हसवत होते....

अजित पवार आणि...

आमदार वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या दोघी माझ्या भगिनी आहेत, असे मी मानतो. त्यामुळे मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे अर्थमंत्री अजित...

पूरग्रस्तांना प्रतिकुटूंब दहा...

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटूंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून त्यांना आता प्रतिकुटूंब दहा हजार...

दरवर्षी दीड लाखांहून...

2021 वर्षासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 1,53,972 आणि गंभीररीत्या जखमी झालेल्यांची संख्या 1,72,278 इतकी होती....
Skip to content