बँकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. ५ मे २०२६ रोजी आरबीआयने 'निर्दिष्ट अ-वित्तीय स्थावर जंगम मालमत्ता' म्हणजेच (एसएनएफए) संदर्भात एक नवीन मसुदा (ड्राफ्ट गाईडलाईन्स) जारी केला आहे. यानुसार, कर्जाची वसुली न झाल्यास बँका आता तारण ठेवलेल्या घराचा किंवा जमिनीचा मालकी हक्क थेट स्वतःकडे घेऊ शकतील. सर्व बँका आणि 'एनबीएफसी'साठी हे लागू असेल. साधारणपणे बँकांचे काम केवळ कर्ज देणे असते, मालमत्ता सांभाळणे नाही. मात्र, 'बुडीत कर्ज' (एनपीए) वसुलीसाठी इतर सर्व पर्याय संपले असतील, तर बँका आता तारण ठेवलेली मालमत्ता...
इस्राईल व अमेरिकेने संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांना ठार मारल्यानंतर आता इराण अधिक आक्रमक झाला असून युद्धाची व्याप्ती वाढली...
देशात सर्वात प्रथम १९६७मध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या जागांची संख्या ३००पेक्षा कमी झाली होती. त्यावेळी काँग्रेस कमकुवत झाली होती. मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडील राज्यांमध्ये...
चला मी तुम्हाला एक कोटी रुपये देतो, तुम्ही त्या दालमियांच्या पाठीवर एसिड टाका, अशी ऑफर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांना...
राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 16 मार्चला या निवडणुका होत असून राज्यातून सात खासदार नव्याने राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय...
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जाहीर केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेच्या ७ जागांपैकी ६ जागा...
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी, या आत्मचरित्राने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड वादळ निर्माण केले. सरकार आणि प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार...
गेली पंचवीस वर्षे मुंबईचे महापौरपद अविभाजित शिवसेनेकडे होते. ही मालिका भाजपाने खंडित केली आणि तब्बल ४४ वर्षांनी मुंबईच्या महापौरपदाचा मुकूट भाजपाने मिळवला. कोकणात सिंधुदूर्ग...