न्यूज अँड व्ह्यूज

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात पाणीकपात, ग्रामीण भागत विहिरींनी तळ गाठला, टँकरांचा अपुरा पाणीपुरवठा, पाण्यासाठी वणवण, अशा बातम्या वाचून आणि वृत्तवाहिन्यांवर पाहून लोक हैराण झाले होते. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वळवाच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरात...

विरोधकांचा शेतकरी कळवळा...

गळ्यात कापसाचे हार घालून शुक्रवारी विरोधी पक्षांच्या आमदारांनी नागपूरमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेसचे नाना...

या दशकाअखेरपर्यंत 42...

स्वातंत्र्यापासूनच्या 65 वर्षांत देशातल्या विमानतळांची संख्या 74 होती. मात्र आता 149 विमानतळ /हेलिपोर्ट/वॉटर एरोड्रोम कार्यरत आहेत. उडान योजनेसाठी प्रदान केलेल्या व्यवहार्यता अंतर निधीमुळे 1.3 कोटी...

पुढच्या वर्षापर्यंत उडानचे...

आतापर्यंत 130 लाखांहून अधिक लोकांनी उडान योजनेचा लाभ घेतला असून उडान योजनेंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विमानसेवांच्या परिचालनासाठी 2024पर्यंत 1000 उडान मार्ग कार्यान्वित करण्याचे आणि कमी...

नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत...

महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच सहभागी झाल्या. कोणत्याही देशाच्या विकासात, संशोधन आणि नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावतात, असे राष्ट्रपती...

आता नव्याने दुमदुमणार...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत,...

मुथय्या मुरलीधरनने उलगडला...

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) झालेल्या संवाद सत्रात ‘अ लीजंडरी 800 - अगेन्स्ट ऑल ऑड्स’ या चित्रपटात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन...

कर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या...

दिग्दर्शक मृदुल गुप्ता, लेखक मणिमाला दास आणि कर्बी फीचर फिल्म मीरबीनचे निर्माते धनीराम टिसो यांनी काल गोव्यात 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमांशी काहीही...

मतभेदांच्या कोलाहलात समानतेचेही...

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतीबाबत मतभेद आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माणूस म्हणून समानतेचे धागे सापडू शकतात आणि तेच मी माझ्या चित्रपटातून...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे (वय ७३) यांचे गुरुवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन...
Skip to content