पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारला असता चार चाकी गाड्यांची एकच झुंबड आणि जनता आडवी झालेली पाहिली होती. तेव्हा एक ज्येष्ठ वकील...
पुन्हा एकदा, “प्यार किया तो..”
गोपीनाथ मुंडेंवर एका विख्यात तमाशा कलावंत बरखा यांच्याशी विवाहबाह्य संबंधांचे आरोप थेट अण्णा हजारेंपासून अनेकांनी केले होते. १९९६-९७मध्ये ते प्रकरण...
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या एका पदाचा राजीनामा दिला आहे. थोरात सध्या पक्षाच्या विधिमंडळ गटाचे प्रमुख आहेत. ते राज्याचे महसूलमंत्री या नात्याने मंत्रीमंडळातील...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गैरकारभाराने सीमा गाठली आहे. अधिकारी आणि पदाधिकार्यांनी संगनमताने लुटमार सुरू केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपला सळो की पळो करून सोडले...
मध्यमवर्गीय म्हणजे काय? खूप श्रीमंत नसलेला, कमी आकांक्षा असलेला, स्वत:च्या परिघात आनंद निर्माण करणारा, निष्ठा बाळगणारा, प्रतिष्ठा जपणारा आणि बर्याच अंशी मूल्यांना मानणारा मराठी...