माय व्हॉईस

आता शंख करताय! तेव्हा महिला सशक्तीकरणाचे बॅनर कुठे ठेवले?

महिला आरक्षणाशी संलग्न असेलेले मतदारसंघ फेररचना विधेयक (१३१ वे सुधारणा विधेयक २०२६) लोकसभेत नामंजूर झाले आणि भाजपाविरूद्ध काँग्रेस अशा नव्या राजकीय संघर्षाला सुरूवात झाली. महिला आरक्षणाच्या पदराआडून सरकारने आणलेले मतदारसंघ फेररचना विधेयक फेटाळले गेले, असे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सपा आदी इंडिया ब्लॉकमधील पक्ष सांगत आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी महिला आरक्षणाची भृणहत्त्या केली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. मोदी-शाहांची री ओढतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन त्यांचे वाभाडे काढले. त्यांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचे दर्शन घडवले. ७० कोटी महिलांचा विश्वासघात करीत विरोधकांनी...

लोकशाहीच्या नावाखाली काँग्रेसची...

राजेशाही व्यवस्थेतले जे दोष होते ते दूर करून लोकशाही नावाची एक नवीन व्यवस्था आपण स्वीकारली. मात्र, एका घराण्याने लोकशाहीच्या नावाखाली राजेशाही राबविण्याचा प्रयत्न गेली...

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्या...

रत्नागिरी जिल्ह्याच्या कारभाराबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर तक्रारी माझ्याकडे येत होत्या. काहींनी तर, चेक नाक्यावर वा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सीसीटीव्हीचे क्लिप तपासले तर काही...

राजीनाम्यांप्रमाणे चेकही शेवटी...

अखेर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिशातल्या राजीनाम्यांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसखरेदीसाठी तयार ठेवलेला कोरा चेक अखेर त्यांच्याच खिशात राहिला. युद्धात आणि सरकारमध्येही कोणत्या वेळी काय...

आता फक्त सप्ततारांकित...

मुंबईतले सह्याद्री अतिथीगृह हे महाराष्ट्र सरकारचे प्रतिष्ठेचे सप्ततारांकित विश्रामधाम असून तेथील आदरातिथ्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पाहुणे भारावून गेल्याचे मी अनेकदा पाहिलेले आहे. त्याला कुठलाही...

पर्यावरण रक्षण: एक...

वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी साधारणतः रोजच कोणता ना कोणता दिवस जगभरात साजरा होत असतो. काही दिवस हे जगाला व्यापून असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना...

आनंद दिघे, गोपीनाथ...

धर्मवीर आनंद दिघे वयाच्या पन्नाशीतच गेले. हे काही जग सोडून जाण्याचे वय नक्कीच नसते. दिघेंसाहेबांच्या पुढे राजकारणाचा मोठा पट अजुनी कोरा होता. त्यांच्यापुढे त्यांचे...

यशस्वी नारद.. शिवसेना...

बहुतेक अनेक, विविध, असंख्य हिंदी सिनेमांचे कथानक काहीसे असे असते की, सिनेमातला खलनायक एखाद्या कुटूंबप्रमुखाला एकतर ठार मारतो किंवा खोट्या आरोपात अडकवून खूप वर्षे...

घेणाऱ्याने घेतच जावे!...

राज्यातील अलीकडली राजकीय परिस्थिती, महाविकास आघाडी सरकारची नीती आणि या सरकारातल्या नेत्यांची कृती बघता विंदा करंदीकरांच्या ‘घेता’ या कवितेची आठवण होते. विंदांनी आपल्या कवितेचा...

नक्कीच पाय घसरेल...

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या विषयाची भुणभुण मनात सुरू झाली होती. परंतु पाच-सहा महिन्यानंतर साथ हळूहळू कमी होत गेल्याने ही भुणभुण विरून...
Skip to content