ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत नुसता शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला नाही तर थेट विधान परिषद उपसभापती निवडणुकीचा अर्ज महायुतीतर्फे भरला. ह्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सचिन अहिर हे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. मात्र नंतर आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि आदित्य ह्यांना निवडून आणण्यासाठी खूप...
देवा, गणराया ये, तुझ्या आगममनाचीच वाट आम्ही सारे, तुझे भक्त, पाहत आहोत! गणपतीची वाट फक्त भाविकच पाहतात असे नव्हे, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक हौश्या,...
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली भागात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा फेरीवाल्यांच्या संघटनेने वा त्यांच्या कोणाही 'मुखन्ड' नेत्याने...
हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल. पण आता...
एक पोस्ट पाहिली कुठेतरी- महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव. विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे! दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक...
वीस वर्षानंतर प्रथमच अमेरिकन सैन्य मध्यपूर्वेतील प्रचंड मोठी मोहीम संपवून परतले आहे. ही मोहीम यशस्वी झालेली नाही हे लक्षात घेता ही अमेरिकेची तितकीच मोठी...
काल रात्रीचे साडेदहा वाजले होते.. संध्याकाळपासून मी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा शोधत होतो. परंतु ते कुठे आहेत ते सापडत नव्हते....
देशभरातील कोरोनाचे वातावरण आता सुधारत आहे ही उत्तम गोष्ट घडत आहे. आधीच्या काळातील नव्या रुग्णसंख्येपेक्षा सध्या कमी संख्येने नव्या कोरोना रुग्णांची भर पडते आहे....
देशाच्या संसदेत तसेच अनेक राज्यांच्या विधिमंडळात आजकाल चर्चा न होताच गोंधळ घातला जातो, हे आता जनतेच्या, राजकीय नेत्यांच्या तसेच नोकरशहांच्या पुरते अंगवळणी पडले आहे....
गेल्या महिन्यातील जोरदार पावसानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. खरे तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी असे काही लिहावे लागेल याची...