पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
एका दैनिकात म्हाडा व महारेरासंबंधी दोन बातम्या सविस्तर आल्याने जरा बरे वाटले. म्हाडाच्या बातमीने तर सिक्सरच मारलेली आहे. यात अनिल डिग्गीकरांनी कोटीच्या कोटी उड्डाणे...
राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकारण संपले आहे, असे विधान केले होते. त्याच पवार यांच्या 'लोक माझे सांगाती',...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या जागा कुणी लढवाव्यात...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहता राज्यपाल ही यंत्रणा पुढे चालू ठेवावी की नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले....
आपला पक्ष, राष्ट्रवादी पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे. त्यामुळे त्यांच्या त्या अग्रलेखाला आम्ही किंमत...
लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले...
देशात मंगळवारी राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. पण याची कल्पना कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना होती....
दोन दिवसांपूर्वी काही निमित्ताने मुंबईच्या फोर्ट भागात गेलो होतो. जुन्या बाजारातील पुस्तके पाहताना वेळ कसा गेला ते समजलेच नाही. नंतर आणखी काही खरेदी झाल्यानंतर...