माय व्हॉईस

सामुहिक नेतृत्त्वाकडे भाजपची वाटचाल? धर्मेंद्र प्रधानांचाही समावेश??

अलीकडे जेन झी वगैरे चर्चा झाली असली तरी ती 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे, असे म्हणता येईल. वैफल्यग्रस्त विरोधी पक्षांना काही विषय हवा होता. तो नीट पेपरफुटीमुळे मिळाला, असे म्हणता येईल. पण त्या विषयाची ताकद फारशी नाही. त्यातून राजकीय क्रांती होण्याची शक्यता अजिबात नाही. भाजपप्रणित केंद्र सरकारची पकड मजबूत आहे. प्रशासन खंबीर आहे. तंत्रज्ञान विकसित झाले असून राज्यांमध्येदेखील प्रभावी नेतृत्त्व आहे. विधानसभा निवडणुका होतील आणि नवी सरकारे सत्तेवर येतील. केंद्रात कोणते सरकार यावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. आता सरकार बरखास्त करणे, हे सोपे राहिलेले नाही. 1977मध्ये जनता...

झाडांचा शिलाई मशिनशी...

वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबद्दलचे विधानसभेत सादर झालेले विधेयक आणि मुंबई महापालिकेने केलेले शिलाई मशिन्सचे वितरण, यांचा काय संबंध आहे... हा प्रश्न विचारला तर...

आव्हाड यांच्यावर आली...

आमदार जितेन्द्र आव्हाड एक हुषार आमदार आहेत. पण अतिउत्साहाच्या भरात कधी कधी ते भडकाऊ भाष्यही करतात. त्यामुळे मग त्यांच्यावर त्यांचेच शब्द गिळण्याची वेळ येते....

कणेकर, तुम्ही कायम...

अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात... हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच. कणेकर त्यांचे सहकारी...

उद्धव ठाकरेंच्या काळात...

निधी मंजूर करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे. विविध विकासकामांची अनेक प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे येत असतात. त्यातले सगळेच मंजूर होतात असे नाही. परंतु कशाला प्राधान्य द्यायचं...

‘व्यत्यय’ आणि ‘गदारोळ’...

लोकशाहीत संवाद, चर्चा, विचारविनिमय आणि वादविवाद या मुद्द्यांना स्थान असते मात्र व्यत्यय आणि गदारोळ हे लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...

एकदा जाच… सिंधुदूर्गातील...

एकीकडे केंद्रीय मंत्री गडकरी महामार्गांबाबत आलटून-पालटून चकचकीत करणार, अशा घोषणा करत असतात. परंतु, त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी त्यांच्या घोषणांना हरताळ फासणारे काम करण्यात...

इर्शाळवाडी, राजकारण आणि...

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून संपूर्ण वाडीच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. बुधवारी रात्री ही दुर्घटना झाल्यानंतर विधानसभेमध्ये त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्य होते. पण,...

भास्करशेठांचे मला घेऊन...

आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना केलेली विनंती ऐकून आज विधानसभा हास्यकल्लोळात बुडाली. कारण, भास्कर जाधव फडणविसांना म्हणाले, वाटलं तर तुम्ही मला...

अधिक मास किंवा...

आजपासून अधिक मास सुरू झाला आहे. या वर्षी १८.७.२०२३ ते १६.८.२०२३ या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक श्रावण मास’ आहे. अधिक...
Skip to content