माय व्हॉईस

बंगालमध्ये यावेळी भाजपाने घातली नाही ‘दीदी’ला साद!

येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही निवडणूक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न भाजपा करत असून ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी अटीतटीची झुंज देत आहेत. मागील म्हणजे २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये जवळपास १० टक्के मतांचे अंतर होते. भाजपाने ३८ टक्के मते घेतली व जागा ७७ मिळवल्या तर तृणमूलने ४८ टक्के मते...

सुनीलजी, आपणच स्वतःला...

शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्य चिकित्सक सुनील कर्णिक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याविषयीचे 'स्वतः खेरीज सर्वकाही' या पुस्तकाचे...

आणीबाणीत तुरूंगवास नाही...

कालच यंदाचा २५ जून गेला आणि आणीबाणी आठवली. १९७५ साली २५ जूनला तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. वसंतराव त्रिवेदी हे महाराष्ट्र शासनाचे...

ठाण्याच्या बारमधील राड्यात...

अलीकडेच ठाणे शहराच्या वागळे इस्टेटमधील ओरियाना बिझनेस पार्कमध्ये असलेल्या 'मिंत्रो' बारमधील भांडणात आणि हाणामारीत राजकीय पाटील मंडळीच असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यातील...

अमेरिकेत कर्जाचा काळा...

पाश्चिमात्य जगात खुट्ट जरी झाले तरी त्याचे पडसाद जगभरात उमटतात. अमेरिका कर्जाशी संबंधित संकटातून जात असल्याच्या बातमीमुळे जगभरातील बाजारांमध्ये भयकंप निर्माण झाला आणि त्याची...

आदित्य ठाकरे शिवडीतून...

मणिपूर कसं शांत करायचं यासाठी आमचे गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. पण तुमच्या मालकाच्या वरळी विधानसभेत काय काय जळतंय याचा विचार करा. मणिपूरपेक्षा जास्त...

नियोजनबद्ध गदारोळ लोकशाहीला...

लोकांच्या सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी कायदेमंडळाच्या भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या कायदेमंडळांचे कामकाज सन्मानपूर्वक चालले पाहिजे. अलीकडे सभागृहांमध्ये होणारा गदारोळ आणि व्यत्यय, ही गंभीर चिंतेची बाब आहे....

गोव्यात उद्यापासून हिंदु...

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे भीषण वास्तव मांडणार्‍या ‘दी कश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या भारतात प्रचंड चर्चेचा विषय बनलेला आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने...

तुम्ही कर्जतच्या फार्महाऊसवर...

महायुतीच्या सरकारबद्दल झालेल्या सर्व्हेवर टीका करण्याआधी संजय राजाराम राऊत यांनी आपल्या मालकांना दर तीन महिन्यांनी बेस्ट सीएम म्हणून मिळालेल्या किताबासाठी केलेला सर्व्हे कोठे केला...

सुप्रिया कार्याध्यक्ष.. हे...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पक्षाला सुप्रिया सुळे यांच्या रूपाने महिला कार्याध्यक्षा प्राप्त झाल्या आहेत. त्याचे सर्वप्रथम अभिनंदन करूया. महाराष्ट्र राज्यात महिला धोरण प्रथम...
Skip to content