माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

.. आणि विधानसभेत...

विजय वडेट्टीवार आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात आज विविध नेत्यांकडून जी राजकीय टोलेबाजी झाली त्याच्या फटक्यांनी सभागृहात मात्र तब्बल...

होय.. आम्ही भिडेंना...

होय.. आम्ही भिडेंना गुरूजी म्हणतो. त्यात तुम्हाला आक्षेप घेण्यासारखे काय आहे? संभाजी भिडेंना गुरूजीच म्हणतात. संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलीसठाण्यात गुन्हा दाखल...

वि. स. खांडेकरांचा...

पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व आरवली येथे जाण्याचा योग आला. जोरदार मस्त पाऊस आणि हिरव्यागर्द निसर्गाने वेडावलोच होतो. या दोन्ही ठिकाणी...

झाडांचा शिलाई मशिनशी...

वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबद्दलचे विधानसभेत सादर झालेले विधेयक आणि मुंबई महापालिकेने केलेले शिलाई मशिन्सचे वितरण, यांचा काय संबंध आहे... हा प्रश्न विचारला तर...

आव्हाड यांच्यावर आली...

आमदार जितेन्द्र आव्हाड एक हुषार आमदार आहेत. पण अतिउत्साहाच्या भरात कधी कधी ते भडकाऊ भाष्यही करतात. त्यामुळे मग त्यांच्यावर त्यांचेच शब्द गिळण्याची वेळ येते....

कणेकर, तुम्ही कायम...

अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात... हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच. कणेकर त्यांचे सहकारी...

उद्धव ठाकरेंच्या काळात...

निधी मंजूर करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे. विविध विकासकामांची अनेक प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे येत असतात. त्यातले सगळेच मंजूर होतात असे नाही. परंतु कशाला प्राधान्य द्यायचं...

‘व्यत्यय’ आणि ‘गदारोळ’...

लोकशाहीत संवाद, चर्चा, विचारविनिमय आणि वादविवाद या मुद्द्यांना स्थान असते मात्र व्यत्यय आणि गदारोळ हे लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...

एकदा जाच… सिंधुदूर्गातील...

एकीकडे केंद्रीय मंत्री गडकरी महामार्गांबाबत आलटून-पालटून चकचकीत करणार, अशा घोषणा करत असतात. परंतु, त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी त्यांच्या घोषणांना हरताळ फासणारे काम करण्यात...
Skip to content