माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

चव्हाणांनी काँग्रेसच्या पाठीत...

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेसने दिली. पक्षात नेतृत्त्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. पण अचानक...

संवेदनशून्य समाजाकडून अपेक्षा...

मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी निर्घृण हत्त्या झाली. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे या दोन गटात तीन दिवस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यात...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून...

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य दिले गेल्याची कबुली मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना नुकतीच दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या...

गायतोंडेंची चित्रे एमआरए...

मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाच्या विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेचे आकर्षण पहिल्यापासूनच होते. पत्रकारितेत आल्यानंतर काही काळ व्याख्यानाला नियमित जातही असे. मात्र गेल्या काही वर्षांत यात बराच खंड...

‘टर्बो स्टार्ट’मधून पुढे...

'मुंबई फेस्टिवल 2024' अंतर्गत आयोजित 'टर्बो स्टार्ट' चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील. 'स्टार्ट अप'ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. आज झालेल्या चर्चासत्रातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पना...

आताही संधी आहे...

निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यानुसार मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे....

भारताच्या एकता आणि...

काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, रामनामाच्या जयघोषाने भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिराच्या स्वरूपात...

अयोध्येचा राजा… कालचा,...

प्रभात फिल्म कंपनीचा व्ही शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ २३ जानेवारी १९३२ला (६ फेब्रुवारी १९३२ अशीही प्रदर्शनाची तारीख आहे.) प्रदर्शित झाला होता. त्याची पटकथा एन....

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने...

अयोध्येच्या हृदयस्थानी, जिथे इतिहास अखंडपणे अध्यात्मात गुंफला जात आहे तिथे एक चिरस्मरणीय परिवर्तन घडत आहे. हे परिवर्तन राम मंदिराच्या पवित्र भूमीच्या परिसराबाहेरील क्षेत्रालादेखील व्यापणारे...
Skip to content