जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या प्रस्थापित पद्धतीला छेद देत अहोरात्र 'ब्रेकिंग न्यूज' देण्याची नवी संस्कृती रूजवली. १९९०-९१मधील आखाती युद्धाच्या थेट आणि सविस्तर कव्हरेजमुळे सीएनएनला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली आणि टर्नर यांचे नाव जगभर पोहोचले.
एक धाडसी व्यावसायिक आणि जोखीम घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टर्नर यांनी केवळ माध्यम क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा आणि...
कोरोनाच्या वाढत्या धोक्याला थोपवण्यासाठी राज्य सरकारने पुकारलेल्या अघोषित लॉकडाऊन म्हणजेच ब्रेक दि चेनच्या निर्बंधांच्या निर्णयांमध्ये सुस्पष्टता आणताना सरकारने अनेक निर्णय स्थानिक प्रशासन किंवा संबंधित...
मराठवाड्यातील मागील पिढीतील साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे आज दुपारी नांदेड येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात...
ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री व सरकार सकारात्मक असून त्यांनी २ दिवसांचा वेळ मागितला आहे....
मुंबईतली सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून (एईएमएल) मुंबईच्या ग्राहकांसाठी हरित ऊर्जा सादर करण्यात आली आहे. हरित ऊर्जेच्या वापरासाठी ग्राहकांनी पुढे...
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंन्त...
ब्रिटीशांच्या काळापासून देशभरात असलेले लष्कराचे १३० गोठे तब्बल १३२ वर्षांनंतर बंद करण्याचा निर्णय लष्कराने घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
विविध ठिकाणी तैनात असलेल्या...
एंजल ब्रोकिंगने अॅक्सलरेटेड मोबाइल पेजेसमध्ये (एएमपी) एआय आधारीत पूर्णपणे एकिकृत चॅटबॉट आणले असून अशी सुविधा देणारी ही पहिली बीएफएसआय कंपनी आहे.
या नव्या सुविधेमुळे एंजल...
देशाच्या तिन्ही सैन्य शाखांमधून मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे, हे सरकार सादर करीत आलेल्या आकडेवारीवरून अनेकदा स्पष्ट होते. सातत्याने पाकिस्तान सीमेवर होणाऱ्या चकमकी, घातपात-अपघात, दहशतवादी...
मनसुख हिरेन यांच्या हत्त्येचे प्रकरण एटीएसकडून काढून ते अखेर एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश महाराष्ट्रातल्या ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातल्या आरोपींना सर्व कागदपत्रांसह...