अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले.
अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...
महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या बाडेन-वुटेमबर्ग, या राज्यांदरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी संयुक्त करार झाला असून यामुळे महाराष्ट्रातल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअर करण्याची...
मुंबईच्या नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने टपालसेवा पुरविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने एका पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील पाच टपाल कार्यालयातील पोस्टमनना 200हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचा...
माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडद्वारे बांधलेले निलगिरी श्रेणीतले (प्रकल्प 17अ)मधले चौथे जहाज 'तारागिरी' मुंबईत माझगाव डॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आले....
गोव्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) काल सांगता झाली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनामी चित्रपटाला...
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही 'आविष्कार', या राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याकरीता ५ डिसेंबर २०२५पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर...
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात...
भारताचा प्री-ओन्ड कार मार्केट 24-25 या आर्थिक वर्षामध्ये 5.9 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचला असून, तो 10% सीएजीआरने वाढत 2030पर्यंत 9.5 दशलक्ष युनिट्सपर्यंत जाईल, असे इंडियन...
गेल्या 24 तासांत देशाच्या राष्ट्रीय पटलावर राजकीय फेरबदल, वाढती सुरक्षा आव्हाने आणि न्यायपालिकेचा वाढता अंकुश या तीन प्रमुख घटनाक्रमांनी देशाचे लक्ष वेधले आहे. बिहारमध्ये...
गेले 36 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विविध घटनांनी भरलेले होते. या एका दिवसात राज्याने धक्कादायक गुन्हेगारी, मोठ्या राजकीय घडामोडी, मन हेलावून टाकणाऱ्या मानवी...