डेली पल्स

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे भक्त आणि पर्यटकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होईल. 'पूर्वेकडील ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल केंद्र आहे. हे शहर अनेक प्रतिष्ठित संस्था, संशोधन केंद्रे आणि औद्योगिक क्षेत्रांचे माहेरघर आहे. देशभरातले विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या शहराकडे आकर्षित होतात. शनिवारवाडा आणि आगा खान पॅलेस यांसारखी...

पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असून आपला उत्तराधिकारी म्हणून ते खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा तयारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त...

आदरातिथ्य क्षेत्रात मिळणार...

कोविडनंतर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि रोजगारनिर्मिती करणे यावर शासन भर देत आहे. महाराष्ट्रात लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील स्टार्टअप इको...

मेरे प्यारे देशवासियों…

मेरे प्यारे देशवासियों... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर केला. यावेळी त्यांनी साधलेल्या संवादाचा हा...

मालाडमधली प्रसिद्ध एम.एम....

मुंबईच्या मालाड (पश्चिम)मधील उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ, आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी १९ दुकाने पी उत्तर विभागाने काल (२८ एप्रिल २०२३) निष्कासित केली. त्यात मालाडवासियांच्या...

फडणवीसांच्या उपस्थितीत आजपासून...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौर्‍यासाठी आज सकाळी मॉरिशस येथे आगमन झाले. या दौर्‍यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे...

स्थानिकांना विश्वासात घेऊन...

एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात...

बारसूचा वाद वाढवण्यापेक्षा...

आमची भूमिका स्पष्ट आहे.. पहिल्यांदा हा अत्याचार थांबवा! शासकीय सर्व्हे थांबवा! स्थानिकांशी संवाद साधा! फायदा कुणाचा होणार आहे हे सांगा! वाद वाढवण्यापेक्षा जाहीर संवाद साधा,...

महाभारतातदेखील कोकणतल्या हत्तींचा...

महाभारतातदेखील कोकण परिसरातील हत्तींचा उल्लेख आहे. महाभारतात एका ठिकाणी लिहिले आहे की, अपरांत भागातील हत्ती लाल असतात. येथील लाल मातीचा रंग प्राचीन ग्रंथात हत्तींच्या...

महत्त्व अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे!

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. 'मदनरत्न' या...
Skip to content