डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

उद्या श्रीराम नवमी!...

श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय...

काँग्रेसनेच डॉ. आंबेडकरांना...

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही  प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द...

कल्याणमध्ये सीए इन्स्टिट्यूटला...

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) संस्थेला सीए इन्स्टिट्यूटसाठी कल्याणमध्ये सरकारकडून जागा उपलब्ध झाली असून या १७ गुंठे जागेत सुसज्ज असं सीए इन्स्टिट्यूट...

चैत्यभूमी सजत आहे..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या उद्यान विभागामार्फत दादरच्या चैत्यभूमी येथे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी...

भावी पोलीस उपनिरीक्षकांची...

लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या...

देशात ३३८ ठिकाणी...

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काल महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, हिंदुत्वनिष्ट संघटना आणि धर्मप्रेमी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि उत्तर...

बजाज फायनान्सकडून मुदतठेवींच्या...

देशातील सर्वात मोठ्या वित्तीय सेवा समुहांतील बजाज फिनसर्व्हचा एक मुख्य भाग असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या मुदत ठेव (एफडी) योजनांच्या बहुतांश कालावधीसाठी व्याजदरात वाढीची...

राज्यातल्या २५४ मतदान...

यावेळच्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे असेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने...

यावेळी 440 मतदान...

यावेळच्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात...
Skip to content