प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, जवळपास दहा वर्षांनंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने स्वतःहून कबूल केले आहे की, तिने निर्मात्यावर केलेले ते सर्व आरोप पूर्णपणे खोटे होते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात तिने...
सुहास शिरवळकर (सुशि) म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड...
गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’ विभागामध्ये राहुल व्ही. चित्तेला लिखित, दिग्दर्शित ‘गुलमोहोर’ हा चित्रपट सादर झाला. हा चित्रपट,...
मॅथ्यू ल्युटवायलर दिग्दर्शित 'फाईट लाइक अ गर्ल', हा चित्रपट तरुण काँगोली महिलेची कथा सांगतो. या तरुणीला अवैध खनिज खाणीतून स्वतःची सुटका केल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये...
‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर, यांनी सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट 2023 मध्ये अकादमी अवॉर्ड्स जिंकला होता, त्यांनी चर्चासत्राच्या प्रारंभीच सांगितले की, ऑस्करच्या मार्गावर...
महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी लवकरच नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा...
चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते, ही एक व्यापकपणे स्वीकारलेले प्रतिमान आहे....
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेली ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा आजपासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत गिरगावच्या साहित्य संघ मंदिर आणि...
उद्योग, जनसंपर्क, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात रविंद्र आवटी यांचा वावर राहिला. त्यांनी माणसांचे प्रेम मिळवले. यापुढील काळातदेखील त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचे समाजासाठी योगदान...
पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित...