चिट चॅट

त्रिंगलवाडी किल्ल्यावर वारसा पर्यटन व साहसी शैक्षणिक ट्रेक यशस्वी

जगप्रसिद्ध गिर्यारोहक टेन्झिंग नोर्गे शेर्पा यांच्या 112व्या जयंतीनिमित्त तसेच एव्हरेस्ट डेच्या 73व्या वर्षानिमित्त, ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ला, प्राचीन लेणी व मंदिर येथे "वारसा पर्यटन अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम" नुकताच उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत MY Bharat, नाशिक कार्यालय आणि हेरिटेज साइट, कल्चरल अँड अॅडव्हेंचर एक्स्पिडिशन (मार्क मार्शल आर्ट्स, नाशिकची एक शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 3,238 फूट उंचीवर वसलेला त्रिंगलवाडी किल्ला हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. युवकांमध्ये वारसा संवर्धन, साहसी उपक्रम आणि पर्यटनाबाबत जागृती निर्माण...

‘ओला-उबर’च्या नियमावलीसाठी अभिप्राय...

केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवानिवृत्त अपर...

महाराष्ट्रातल्या सात दुर्गम...

देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून...

मुख्यमंत्र्यांची डबलड्युटी.. साताऱ्यातून...

सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नेहमीप्रमाणे ड्यटीऐवजी डबलड्युटी केली. साताऱ्यातल्या दरे, या आपल्या गावी, गावातल्या घरी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात जाऊन...

शाळेत पहिले पाऊल...

शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी,...

एमपीएससीच्या संयुक्त पूर्व...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवार, दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३करिता उमेदवारांची...

उदयोन्मुख उद्योजक वैभव...

पालघरमधल्या बोईसर येथील एका रासायनिक कारखान्याचे संचालक, उदयोन्मुख उद्योजक वैभव विजय केळुसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात...

नोकरीसाठी माजी सैनिकांना...

माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला...

नवी मुंबईला पूर्णकालिक...

एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहर अभियंता, हे पद महत्त्वाचे असते याचा कदाचित विसर नवी मुंबई महानगरपालिकेला पडलेला आहे. यामुळेच नवी मुंबईत दोन वर्षांपासून...

हार्बर रेल्वेवरचा उद्याचा...

येत्या रविवारी दि. 16 एप्रिल रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध...
Skip to content