२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे.
जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने: आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन...
मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने प्रा. प्रकाश सोनवणे याची उमेदवारी जाहीर करावी या मागणीसाठी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी काल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश कॉंग्रेस...
आईप्रती अविरत प्रेम, काळजी व अभिजातपणा व्यक्त करण्यासाठी गुलाबासारखी सुरेख व प्रतिकात्मक गोष्ट दुसरी कोणतीच नाही. यंदा मातृदिनानिमित्त द बॉडी शॉपने डायना पेण्टीसोबत हृदयस्पर्शी व्हिडिओ...
नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया (एनएआय), म्हणजेच भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने दिवंगत रफी अहमद किडवई यांच्या खासगी कागदपत्रांच्या संग्रहाचे नुकतेच अधिग्रहण केले. यामध्ये किडवई यांचा पंडित नेहरू, सरदार...
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) या भारतातील आघाडीच्या एड-टेक व्यासपीठाने ठाण्यात त्यांचे तिसरे तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ सेंटर नुकतेच लाँच केले. या सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य रविंद्र फाटक,...
पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना जास्तीतजास्त मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार काल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण...
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी समर्थित पोलीस...
गोव्यातील मे. गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्समधील पहिल्या अपतटीय गस्ती जहाजाचा नौकातल भरणी अर्थात जहाजबांधणी समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या नेतृत्त्वाखालील भारताच्या शिष्टमंडळाने नुकतीच न्यूझीलंडला भेट दिली. या भेटीत या शिष्टमंडळाने दोन्ही देशांमधील सध्याचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या...
अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत बाबरी मशीदीचेही काम सुरू आहे. हे कधी ते लोक सांगत नाहीत. मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉट्सएपच्या माध्यमातून मेसेज केले...