क्रिकेटच्या पंढरीत जगप्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर हरमनप्रित कौरच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यात १७० धावांनी दणदणीत विजय मिळवून भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक पराक्रम नोंदवला. काही महिन्यांपूर्वी आपल्या घरच्या मैदानावर झालेली वन डे विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदा जिंकून भारतीय महिला संघाने आपली वाढती ताकद दाखवून दिली होती. श्रेयस अय्यरच्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाला आर्यंलड, इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागत असताना भारतीय महिला क्रिकेट संघाने मात्र ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटी जिंकून भारतीय क्रिकेटची थोडीफार अब्रू वाचवली. भारतीय पुरुष क्रिकेट संघाला लॉर्ड्स मैदानावर...
बिहारमधील राजगीर शहरात झालेल्या दहाव्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या यजमान भारतीय हॉकी संघाने जेतेपदाचा शानदार विजयी चौकार लगावला. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या...
या लेखातला फोटोच त्याचा आत्मा आहे. तीच तर त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद लुटणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी.. फोटो पाहताक्षणीच चित्रपटरसिकांच्या किमान तीन-चार पिढ्यांच्या...
भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलरक्षक ३२ वर्षीय अदिती चौहानने आपल्या तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. अदिती भारतीय महिला फुटबॉलची...
आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे...
बातुमी, जाॅर्जिया येथे झालेल्या महिलांच्या वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या, मूळच्या नागपूरच्या असलेल्या अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जेतेपदला गवसणी घालून आपल्या दिव्य पराक्रमाची...
एखाद्या ऐतिहासिक विषयावरील कादंबरी वाचायला लोकांना अजूनही आवडतं. कोणार्क, ही अशाच एका कादंबरीचा मराठी अनुवाद आहे जी ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२मध्ये प्रसिद्ध झाली होती....
एका जमान्यात क्रिकेटविश्वावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या, बलाढ्य वेस्टइंडीज क्रिकेट संघाची सध्या चांगलीच दाणादाण उडाली आहे. या संघाची कामगिरी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली आहे....
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक विनायक दळवी यांच्या 'कबड्डीतले किमयागार', या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद...
देशाने स्वातंत्र्य मिळवलं, त्याला आता ७८ वर्षं पूर्ण झाली. पण आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शिक्षणाचं तर विचारुच नका. हे पुस्तक वाचताना वाचकांच्या...