बॅक पेज

शिवसेनेवर डॉक्टरेट मिळवणारी विदर्भकन्या!

१०६ बहाद्दर बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महत्प्रयासाने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. अशावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी 'मार्मिक' हे जगाच्या इतिहासातील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ख्यातकीर्त झालेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या 'मार्मिक'चे प्रकाशन केले. ठाकरे यांनी 'मार्मिक'मधून अमराठी लोकांची यादी जाहीर केली आणि त्या स्तंभाला 'वाचा आणि थंड बसा' हे चपखल आणि चीड आणणारे शीर्षक दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि...

मूकबधिरांपासून सर्वांना हवेहवेसे...

आशिष देवल, संचिता पाटील-देवल या राष्ट्रीय मल्लखांब खेळाडूंनी अस्सल मराठमोळ्या सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असलेल्या मल्लखांब खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आठ वर्षांपूर्वी‌ मुंबईत बोरिवलीत "मल्लखांब लव्ह"ची...

‘हॅपी बर्थडे’, ‘कडाल...

गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे....

एलआयसी-आयडियल चषक बुद्धिबळ...

बालदिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा उद्या, १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर...

नाशिकचे उद्योगपती जितेंद्र...

तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकने 'तंत्रभूमी' म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे, आणि या परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत जितेंद्र शाह यांच्यासारखे उद्योजक. असे...

18 नोव्हेंबरपासून लग्नसराई!...

दिवाळीचा झगमगाट आणि फराळाचा सुगंध वातावरणात विरतो न विरतो तोच, महाराष्ट्रातील घराघरांत तुळशी विवाहाची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या भव्य लग्नसोहळ्यांची चाहूल लागते. चातुर्मासाच्या चार...

गोव्यात शुक्रवारपासून रंगणार...

१४वी अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली...

शेतकऱ्यांना उद्योजक बनवणाऱ्या...

देशातले मोदी सरकार शेतीला आणि कृषी व पूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनवणाऱ्या दहा सर्वात महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती...

कविसंमेलनाप्रमाणे ऐटीत संपन्न...

आपल्याकडे‌ साहित्यसंमेलन, विज्ञानसंमेलन, नाट्यसंमेलन, कवीसंमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात, पण कुस्तीसंमेलनाचेदेखील राज्यात गेली तीन वर्षं शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी...

खारपाड जमीनीवरचा खजूर...

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त,...
Skip to content