बॅक पेज

आदिवासी खेळाडूंना लवकरच येणार ‘अच्छे दिन’!

केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसगढ राज्याच्या सहकार्याने पहिल्यादांच आदिवासी खेळाडूंमधील गुणवत्ता हेरण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेचे शानदार आयोजन नुकतेच रायपूर, जगदलपूर, सरगुजा‌ या तीन ठिकाणी करण्यात आले होते. या पहिल्या स्पर्धेला देशभरातील आदिवासी खेळाडूंचा चांगला प्रतिसाद लाभला. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील‌ ३८००पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. १०६ सुवर्णपदकांसाठी चुरस होती. अॅथलेटिक्स, जलरतण, हॉकी, फुटबॉल, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती या खेळांचा समावेश या पहिल्या स्पर्धेत होता. भविष्यात या खेळांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. मल्लखांब आणि कबड्डी, हे दोन खेळ...

.. आणि दिवाळी...

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद...

टी-२० क्रिकेटच्या जमान्यात...

राहुल द्रवीड याच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीनंतर त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या जागेचा प्रश्न चेतेश्वर पुजाराने आपल्या चिवट, संयमी फलंदाजीने सोडवला. त्यामुळे तेव्हाच्या बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांनी...

‘त्या’ बेवारस बोटीबाबत...

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली...

घ्या प्राण्यांच्या उपजत...

प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का?...

वाचा मार्क्स आणि...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श...

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत...

यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेवर आपल्या जेतेपदाच्या विजयाची मोहोर उमटवत इटलीच्या २३ वर्षीय यानिक सिनर‌ आणि पोलंडच्या २४ वर्षीय इगा स्वियातेकने इतिहास रचला. ही स्पर्धा...

कृतज्ञतेचा महामेरू: श्री. प्रल्हाद...

तुम्ही आनंद वाटता की दुःख हे तुम्हीच ठरवायचे असते, लक्षात ठेवा जीवनविद्या ही जगायची असते... यूट्यूबवर प्रसिद्ध असलेले हे गीत म्हणजे श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून...

ही आहे आषाढी...

वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. यादिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि...

परदेशातील लोकं काय...

अनेकदा असा गैरसमज होतो की, चपाती-भाकरी वैगेरे फक्त भारत आणि आसपासच्या आशियाई देशातच खाल्ले जातात. अनेकांना असं वाटतं की, पाश्चिमात्य जगात, युरोप-अमेरिकेत पिझ्झा-बर्गरच खातात....
Skip to content