बॅक पेज

एक संध्याकाळ ‘बर्वे संचित’च्या सानिध्यात!

ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही प्रसिद्ध आहे. आणि इतकं असूनही मी म्हणतोय की संध्याकाळ विसरता येणार नाही! तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण, जरा थांबा. रवींद्रत आत तर चला. मगं खरी गमंत कळेल! तर वाचक हो रवींद्रत 'बर्वे संचित', या माझा मित्र चित्रकार सतीश नाईक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा होता....

महाविकास आघाडीतून बिभीषण...

भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घाणरेडे राजकारण सुरू आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची...

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना...

मुंबई, दि. ४ (विशेष प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे हयात असलेले पती किंवा पत्नी यांना घरकाम, वाहनचालक तसेच दूरध्वनी...

मुख्यमंत्र्यांनी केला स्वच्छता...

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी...

आदित्य ठाकरेंना संपवणारा...

जसे उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याच्या प्रक्रियेत शकुनीमामाची भूमिका संजय राजाराम राऊत यांनी वठवली आहे तशीच भूमिका वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात वठवित आहेत....

कृषि संजीवनी प्रकल्पाच्या...

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला...

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा...

केळी विकास महामंडळासाठी...

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड...

16 राज्यांच्या 56...

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने चालू आर्थिक वर्षात 16 राज्यांमध्ये 56,415 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला ‘भांडवली गुंतवणुकीसाठी...

भारत करणार एमक्यू-9बी...

संरक्षण अधिग्रहण परिषदेने 15 जून 2023 रोजी तिन्ही सेवा दलांसाठी अमेरिकेतून फॉरेन मिलिटरी सेलच्या माध्यमातून दुरून नियंत्रित करता येतील अशा 31 एमक्यू-9बी (16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन) हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स...
Skip to content