बॅक पेज

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद या युवा जोडीने कांस्यपदकाची कमाई करुन भारताचे एकमेव पदक जिंकण्याचा पराक्रम केला इतकेच... तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर या स्पर्धेत परत एकदा महिला दुहेरीत भारताला त्रिसा, गायत्री जोडीने कांस्यपदक मिळवून‌ दिले. याअगोदर २०११ साली लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा जोडीने कांस्यपदक पटकावले...

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांची धार्मिक...

स्‍वातंत्र्यदिन जवळ आला असून यावेळी भारतीय पर्यटकांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठा वीकेण्‍डदेखील मिळणार आहे. यादरम्यान भारतीय पर्यटकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले असून आध्यात्मिक स्थळांना...

देशात 81,938 तर...

भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 31-3-2023 पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. देशभरातील पशुवैद्यकीय...

अंधेरी, ठाणे आणि...

नागरिकांना, आधार संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष "आधार सेवा केन्द्रांची" (आस्क) उभारणी भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) केली आहे. मुंबईतील अंधेरी...

हवामान बदलामुळे भारताचे...

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (एमओईएस) वर्ष 2020 मध्ये ‘भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन’ हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर झालेल्या हवामान...

जुलैमधले जीएसटी संकलन...

देशात जुलै 2023 मध्ये संकलित झालेला सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल 1,65,105 कोटी रुपये असून त्यापैकी 29,773 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि...

प्रधानमंत्री मुद्रा योजनखाली...

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 ते मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्जप्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले...

डिस्कॉम्सचे आर्थिक आरोग्य...

डिस्कॉम्सची(वीज वितरण कंपन्या) आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, या वीज वितरण कंपन्यांच्या लेखापरीक्षण, अहवाल निर्मिती, देयक निर्मिती आणि राज्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या अनुदान प्रक्रियेत सुसूत्रता आणून, सरकारने अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. या क्षेत्राच्या शाश्वततेसाठी...

अडीच हजार एकर...

राजकोट येथे विकसित करण्यात आलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशभरात हवाई वाहतुकीद्वारे संपर्क वाढवण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेला मोठी चालना मिळणार आहे. अडीच हजार एकराहून अधिक...

सेमीकॉन इंडिया परिषदेत...

इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) गांधीनगर येथे आयोजित सेमीकॉन इंडिया 2023 परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये सेमीकॉन इंडिया फ्युचर डिझाईन डीएलआय योजनेअंतर्गत आणखी दोन सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअप...
Skip to content