टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

H-1Bपेक्षाही खतरनाक! अमेरिकेच्या...

गेल्या काही आठवड्यांपासून, ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासाठी तब्बल $ 100,000 शुल्कवाढ केल्याच्या बातमीने भारतीय व्यावसायिक आणि टेक इंडस्ट्रीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेत काम करण्याचे...

निवडणुका जाहीर! पण...

महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडण्याआधीच, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हमखास सुरू होणारी...

‘मोंथा’ कमकुवत; पण...

"मोंथा" चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी गुजरात किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. गुजरात सीमेलगत,...

युद्धातल्या हस्तक्षेपाचा ट्रम्पचा...

‘मी मोदींना ठणकावले.. युद्ध थांबवा नाहीतर 250% शुल्क लादेन!’ असा दम भरून आपण भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्चाहा एकदा...

जागतिक बाजारात साखरेचे...

जागतिक साखर बाजारात एक मोठी उलथापालथ झाली असून, साखरेचे दर गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर कोसळले आहेत. ICE एक्सचेंजमधील कच्च्या साखरेचा वायदे भाव (Raw...

एका फ्लॅटचे दोन...

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे...

उद्याच्या ‘छठ पूजे’वर...

सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातच 'चौध्रुवीय कोल' स्थितीही निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र पणजीच्या...

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात...

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत...
Skip to content