नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि युवा सेनेचे सरचिटणिस वरूण सरदेसाई यांच्यात झालेल्या...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया इमारतीच्या जवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे प्रकरण एक राजकीय षडयंत्राचा भाग असण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.
या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या...
कोणत्याही परिस्थितीत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे राज्य सरकारचे आश्वासन मोडित काढताना सरकारने या परीक्षा घेण्याची पुरेशी तयारीच केली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव...
तुझं नि माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना.. या गाण्याची आठवण यावी, अशीच स्थिती महाराष्ट्रात आहे. शिवसेनेने भलेही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर जात महाविकास आघाडी सरकार स्थापन...
राज्य विधिमंडळाचे संपूर्ण अधिवेशन विधानसभेच्या अध्यक्षाविनाच संपण्याच्या उंबरठ्यावर असताना काँग्रेसकडून आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आग्रह धरला जात असून यासाठी त्यांच्याकडून संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित...
लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाण असलेल्या महिलांना खूष करणारा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गृहस्वामिनीला खऱ्या अर्थाने घराची मालकीण बनवणारी योजना आणलीय आणि या...
राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल चार वर्षांनंतर अचानक नाणार रिफायनरीच्या बाजूने उडी घेतल्याने राजकीय...
राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून होणारा भ्रष्टाचार फक्त मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच चालतो असे मानण्याचे काही कारण नाही. तसे असते तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयटी इमारतीसमोरील...
पूजा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात गाजत राहिलेले वनमंत्री यांचा मंत्रीपदाचा राजीनामा आज अखेर मंजूर झाला. रविवारपासून दाबून ठेवलेला राठोड यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टीच्या...