शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या चुकीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईमुळे एका 'बेकायदेशीर' सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केल्याचा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की, "विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचे नियंत्रण कायम असते आणि राजकीय पक्षाचा कोणताही वैध निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या इच्छेपेक्षा वरचढ मानला...
मुंबई पोलीस दलातील एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे याच्या अटकेनंतर एनआयएकडून आवळला जात असलेला फास कोणाच्या मानेभोवती फसतो हे अद्यापही अस्पष्ट असताना सत्तेच्या लालसेसाठी कोणाला...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि युवा सेनेचे सरचिटणिस वरूण सरदेसाई यांच्यात झालेल्या...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया इमारतीच्या जवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे प्रकरण एक राजकीय षडयंत्राचा भाग असण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.
या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या...
कोणत्याही परिस्थितीत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे राज्य सरकारचे आश्वासन मोडित काढताना सरकारने या परीक्षा घेण्याची पुरेशी तयारीच केली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव...
तुझं नि माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना.. या गाण्याची आठवण यावी, अशीच स्थिती महाराष्ट्रात आहे. शिवसेनेने भलेही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर जात महाविकास आघाडी सरकार स्थापन...
राज्य विधिमंडळाचे संपूर्ण अधिवेशन विधानसभेच्या अध्यक्षाविनाच संपण्याच्या उंबरठ्यावर असताना काँग्रेसकडून आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आग्रह धरला जात असून यासाठी त्यांच्याकडून संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित...
लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाण असलेल्या महिलांना खूष करणारा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गृहस्वामिनीला खऱ्या अर्थाने घराची मालकीण बनवणारी योजना आणलीय आणि या...
राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल चार वर्षांनंतर अचानक नाणार रिफायनरीच्या बाजूने उडी घेतल्याने राजकीय...
राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून होणारा भ्रष्टाचार फक्त मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच चालतो असे मानण्याचे काही कारण नाही. तसे असते तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयटी इमारतीसमोरील...