भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी सूचना: विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न...
मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे, महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी...
रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कालपासून बारसू येथे राज्य सरकारकडून...
राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची अवघ्या 24 तासात पुन्हा बदली करण्यात आली असून आता त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण...
मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त संजय दराडे यांना पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे तर...
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरू करण्यात...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांच्या एकूण हालचाली पाहता ही...
देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण...
उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काल काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हालचालींचे गूढ वाढत असून यामुळे त्यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाची शक्यता वाढल्याची चर्चा...