टॉप स्टोरी

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी सूचना: विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न...

शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपा...

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, या आशयाची जाहिरात आज राज्याच्या बहुतांशी वर्तमानपत्रात झळकली खरी, पण त्यामुळे नाराज झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ऑईल...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळ्याजवळील ओव्हर ब्रिजवर मंगळवारी ऑईल टँकरला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत , अशी माहिती...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या कार्यक्षेत्रातल्या युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मंत्रिपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी...

शरद पवार यांच्या...

शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षाव्यवस्थेतही वाढ करण्याच्या सूचना आपण...

भाजपाचे मतदारसंघनिहाय निवडणूकप्रमुख...

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूकप्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...

अचानक औरंग्याच्या इतक्या...

महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाच्या घटना, या...

आमचे ‘सरकार आपल्या...

राज्यात आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक उपाययोजना राबवित आहोत. आम्ही ‘सरकार आपल्या दारी’सारखे उपक्रम राबवित आहोत, तर पूर्वीच्या सरकारचा कारभार ‘सरकार स्वत:च्या घरी’ असा होता,...

महाराष्ट्रात एमएसएमईसाठी स्वतंत्र...

महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) उभारणीसाठी एक स्वतंत्र सचिव देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली असून केंद्र आणि राज्य सरकार मिळून...

मुंबई-गोवा वंदे भारत...

ओडिशाच्या बालासोरमध्ये काल रात्री झालेल्या अत्यंत भीषण रेल्वे अपघातामुळे चा भीषणतेमुळे आज होत असलेल्या गोव्यातला पहिला वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पणाचा समारंभ पुढे ढकलण्यात आल्याचे...
Skip to content