टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

‘ह्युंदाई’ करणार राज्यात...

महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. दक्षिण कोरियातील लोट्टे ग्रुप, एल...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात...

20 जुलै 2023 रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन, 2023 काल अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका घेण्यात...

आता करा आधारची...

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) नागरिकांसाठी ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसी पडताळणी ही अत्यंत क्रांतिकारी सुविधा असून ही सुविधा...

निवृत्तीवेतनधारकांना दिलासा, ‘जीवन...

केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्यांचे जीवनमान अधिक सुलभ करण्यासाठी केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने डिजिटल स्वरूपातील हयात प्रमाणपत्र (डीएलसी) म्हणजेच ‘जीवन प्रमाण’ सादर...

कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासात...

आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करताना, भारतीय रेल्वेस्थानके आपली ‘जुनाट आणि सुविधांचा अभाव’ अशी प्रतिमा मागे सोडून उत्कृष्ट स्थानकांच्या नव्या युगाकडे प्रवास करत आहेत. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस...

आदित्य ठाकरेंच्या टोलरद्दतेच्या...

मुंबईचे पूर्व तसेच पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोल रद्द करा ही उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली असून...

बारसू रिफायनरीच्या विरोधामागे...

बारसू रिफायनरीचा प्रकल्प होऊ नये याकरीता ग्रीन पीससारख्या संस्थांचा प्रयत्न आहे का, याची खातरजमा राज्य सरकार करत असल्याचे समजते. आज विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री...

राष्ट्रवादीचा शरद पवार...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्त्व टिकवणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर आता नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याच्या...

राज्यात आज कुठेही...

मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण केंद्राने आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलेला नाही. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला...
Skip to content