मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो.
कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी
हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...
चीनमधील हांगझोऊ येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार्या आगामी 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या पथकासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) मंगळवारी...
गेल्या वर्षभरात मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि नागरी संस्थांदरम्यान झालेल्या जी 20 प्रक्रिया आणि बैठकांची सांगता 18व्या जी-20 राष्ट्र प्रमुखांच्या शिखर परिषदेने होणार असून याचे...
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माध्यम संस्था, ऑनलाइन जाहिरात मध्यस्थ आणि समाजमाध्यम मंचांसह सर्व संबंधित भागधारकांना सट्टेबाजी/जुगारासंदर्भातील जाहिराती/प्रचारात्मक सामग्री कोणत्याही स्वरूपात न दाखवण्याचे आणि तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले...
तुम्हाला संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायचेच आहे तर मग ते नेमके गणपतीमध्ये कशाला? इतर वेळेलाही तुम्हाला ते बोलवता येऊ शकते, असे मत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब...
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या चीनच्या नागरिकाला भागीदार म्हणून घेणाऱ्या अदानी समुहाच्या आर्थिक व्यवहारांची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी...
राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये वाढत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आता त्यांच्या सहकारी पक्षांनी पावले टाकली असून पवार यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्मयांवर...
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील 84 किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी...
महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे २२ सदस्य आज युरोपच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या सदस्यांसाठी २४ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत जर्मनी, नेदरलँड...
आज संध्याकाळी इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवण्यात आलेले चांद्रयान-३चे लॅन्डर विक्रम संध्याकाळी ६ वाजून चार मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट...