पब्लिक फिगर

अमित शाहंपर्यंत भोंदूबाबा खरात पोहोचलाच कसा?

नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे केले आहेत. खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांची थेट नावे वाचत राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. "हा भोंदूबाबा तर गुन्हेगार आहेच, पण त्याच्या चरणाशी बसून राज्य चालवणारे राज्यकर्ते त्याहून मोठे अपराधी आहेत," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. राऊत यांनी आरोप केला की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे नेण्याचे काम तेव्हाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. इतकेच नव्हे तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत हा भोंदू...

अमित शाहंची तडीपारी...

शरद पवार सहभागी असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार केंद्रात सत्तेत होते. त्यावेळच्या युपीए सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अमित शाह यांच्यावर खोटे गुन्हे...

आजच जाणून घ्या...

महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींना...

वृक्षारोपणाचे फोटो करा...

पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संस्कार बालवयातच मुलांच्या मनावर रुजावा यासाठी राज्यात येत्या ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागातर्फे 'चिमुकल्यांची वसुंधरा' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात...

केंद्रीय अर्थसंकल्पातून क्रिप्टो...

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात उद्योगांवर लक्षणीय प्रमाणात परिणाम करणाऱ्या महत्त्वांच्या अनेक बदलांबद्दल भारतातील...

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची...

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष यांनी काल आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज थेट...

मुख्यमंत्री शिंदेंनी पहाटे...

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न आज पहाटे संपन्न झाली. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव,...

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी...

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे....

ते जिंकले वा...

ते जिंकले किंवा हरले तरी काही फरक पडत नाही, पण खेळामध्ये निरोगी स्पर्धा असली पाहिजे आणि खेळाडूंनी इतर संघांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन...

तब्बल 40 वर्षांनंतर...

येत्या तीन दिवसांत रशिया येथे आयोजित 22व्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तसेच पहिल्याच ऑस्ट्रिया भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांचे...
Skip to content