पब्लिक फिगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...

तुमच्यासारखे आम्ही बिल्डरच्या...

आपण नगरविकास मंत्री असताना नागपूरच्या एनआयटीमधील एका भूखंडधारकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे त्याला नंतर स्थगिती दिली. मात्र, या विषयावर एकनाथ सापडला.....

एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्त्वाखाली...

ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून त्यांचे सरकार घेऊन गेलो. ते कसल्या वल्गना करताहेत? हे सरकार राहणार. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार. त्यांच्याच...

सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यशैलीवर...

एखाद्या राजकीय नेत्याची गुणसंपन्नता, ओघवती भाषा, अनोखी कार्यशैली, विषयाची खोली जाणून घेण्याची कुवत, प्रचंड आकलनशक्ती, अचूक नियोजन, कायद्याचे प्रगाढ ज्ञान, मूल्याधिष्ठित आचरण, प्रसंगी अन्यायाविरुद्ध...

साहित्य पुरस्कार रद्द...

साहित्य संस्कृती मंडळाच्या समितीनं उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी अभ्यासपूर्वक निवडलेल्या पुरस्कार्थीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत रद्द करणं आणि निवड समिती बरखास्त करण्याची राज्य...

मराठवाडा-विदर्भातील प्रश्नांसाठी नागपूरचे...

कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. मराठवाडा, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी विधिमंडळाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान...

निर्भया निधीतली 17...

केंद्र सरकारने दिलेल्या निर्भया निधीतून महिलांसाठी वापरात यावयाचा गाड्यांपैकी 17 गाड्या तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात ठेवण्यात आल्याचा गोप्यस्फोट भारतीय...

उद्धवजी अजूनही सावरलेले...

रिफायनरीसारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट, जो देशातला सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा, रोजगाराचा होता तो उद्धवजींनी बाहेर घालवला. त्यामुळे मला असे वाटते की कधीतरी असा विजय मिळाल्यानंतर विरोधी...

कुणाला आव्हान देता?...

संजय राऊत नुकतेच जेलमधून बाहेर आले आहेत. तेथे राहून कैद्यांकडून काही शब्द ते शिकले आहेत. त्यामुळेच ते रोजच्या रोज ते षंढ, नामर्द, रेडे असे...

शक्ती कायद्यासाठी केंद्राकडे...

कुर्ल्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे शक्ती कायद्याबाबत पाठपुरावा करावा तसेच महिलेचा आत्मविश्वास वाढावा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ....
Skip to content