न्यूज अँड व्ह्यूज

आयाराम ‘सम्राट’ झाले बिहारचे मुख्यमंत्री!

दोन दशकाहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी भाजपाच्या रेट्यापुढे विनम्र होऊन राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजपा यांचे युती सरकार आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करून भाजपाने विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्य विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजपा हा नंबर १ पक्ष आहे. पण चार महिन्यांतच नितीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याची सूचना मित्र पक्षाकडून आली आणि नितीश कुमार...

५० खोके… म्हणून...

50 खोके.. 50 खोके.. म्हणून आम्हाला हिणवणाऱ्यांनी आता आम्हाला पन्नास कोटी द्या म्हणून पत्र दिले. आम्हाला हिणवता आणि इथे पत्र देता? शिवसेनेच्या खात्यामधले पन्नास...

स्पाईस मनीने ३...

भारत बँकांच्या मार्गाने क्रांती घडवून आणणारी भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक स्पाईस मनीने (डिजीस्पाईस टेक्नॉलॉजीजची एक उपकंपनी) गेल्या तीन वर्षांत एकूण व्यवहार मूल्यामध्ये ११४.२% वाढीसह...

ते समोर आहेत...

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा बुधवारी सुरू झाला. सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला सर्वपक्षीय संमतीने सुट्टी घेण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाच्या...

आजपासून राज्यात महसूल...

दरवर्षी राज्यभरात 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी 1...

निर्मला सीतारामन यांनी...

केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी मुंबईत कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड (CDMDF) चे तसेच एएमसी रेपो क्लिअरिंग लिमिटेड (ARCL) नावाच्या लिमिटेड...

आता दिवाणी न्यायालयात...

दिवाणी न्यायालयाकडे आता दहा कोटींपर्यंतची प्रकरणे ऐकली जातील. दिवाणी न्यायालयाकडे असलेली एक कोटींची मर्यादा दहा कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतचे विधेयक आज...

जुन्नरमध्ये साकारणार ८०...

जुन्नरमध्ये 80 कोटी रुपयांची एक बिबट सफारी उभारली जात आहे. उद्योग खात्याकडून वन जमिनीसाठी मिळणाऱ्या जागा कोकणामधलीच मिळत होती हे लक्षात आल्यानंतर आता कोकणातली...

अल्विदा… शिरीष कणेकर!

जीवनाला कंटाळलेला एक उमदा लेखक शिरीष कणेकर मृत्यूला मिठी मारून आपल्यातून निघून गेला... त्यांनी आपल्याला कायमच हसवलं... अगदी शेवटपर्यंत ते लिहीत होते... शेवटपर्यंत हसवत होते....

अजित पवार आणि...

आमदार वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या दोघी माझ्या भगिनी आहेत, असे मी मानतो. त्यामुळे मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे अर्थमंत्री अजित...
Skip to content