न्यूज अँड व्ह्यूज

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात पाणीकपात, ग्रामीण भागत विहिरींनी तळ गाठला, टँकरांचा अपुरा पाणीपुरवठा, पाण्यासाठी वणवण, अशा बातम्या वाचून आणि वृत्तवाहिन्यांवर पाहून लोक हैराण झाले होते. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वळवाच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरात...

दिव्यांग ऑलिम्पिकची सत्तर...

दिव्यांग ऑलिम्पिकची सत्तर नाही तर केवळ ६४ वर्षे झाली आहेत हे मान्य असले तरी दिव्यांग खेळांचा इतिहास नक्की सत्तर वर्षांचा आहे. या इतिहासाची सुरुवात...

लढवय्या सलामीवीर शिखर...

भारताचा माजी डावखुरा लढवय्या सलामीवीर, ३८ वर्षीय शिखर धवनने अखेर आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांपासून भारतीय...

छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेचे...

अत्यंत व्यथित अंतःकरणाने लिहीत आहे. खरं तर लिहायचा अजिबात मूड नव्हता. परंतु काल संध्याकाळपासून जो राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा 'शो' सुरु आहे ते पाहून याच्या मुळाशी...

पाहा काट्याविना गुलाब...

गुलाबाला काटे असतातच.. या म्हणीचा पुनर्विचार करण्याची वेळ आता आली आहे. गुलाबाचे फुले सर्वांनाच खूप आवडते. परंतु गुलाबाला काटे नसते तर ती फुले आपल्याला...

अखेर बदलापूरनेही दाखवून...

15 ऑगस्टच्या रात्रीपासून ठाणे शहरापासून अवघ्या 40/42 किलोमीटरवर असलेले बदलापूर हे छोटेसे शहर आतल्याआत धुमसत होते. त्यांचे कुणी ऐकत नव्हते. सत्तेच्या अंमलाखाली असलेल्या राजकीय...

‘अलेक्सा’ला गाणे गाता...

ज्यांच्याकडे संगणक आहे त्यांना चॅटजीपीटीची ओळख नसेल अशी शक्यता फार कमी आहे. कधी न कधी तरी त्यांनी चॅटजीपीटी पाहिला असेलच. काहींनी या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे...

बिहारमध्ये कोसळणारे पूल...

जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसात बिहार राज्यातील काही मोठे पूल कोसळले होते हे वाचकांना आठवत असेलच. याच कोसळलेल्या पुलांपैकी एक पूल बांधणाऱ्या 'अशोका बिल्डकॉन'...

ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षकही असतात...

गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही आणि यशाच्या पूर्णतेत गुरुकिल्ली हा शब्द येतोच. मग ते यश शालेय असो की क्रीडा क्षेत्रातले.. अगदी ऑलिम्पिकमधले.. त्यासाठी गुरु अथवा...

ठाण्याचे ‘आधार’ केंद्रच...

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व त्यांच्या 'किचन कॅबिनेट'ने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्याला लवकरच मासळीबाजाराचे स्वरूप प्राप्त होईल की काय, अशी...
Skip to content