न्यूज अँड व्ह्यूज

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात काहीसा असंतोष असल्याचे दिसून आले. गेले आठदहा दिवस अगदी सॅटिस पुलापासून ते वाघाबिळ आणि कोलशेतपासून उलट ठाणे रेल्वेस्थानक व्हाया कोपरी, आनंदनगर आदी भागात फिरून जे दृश्य व माहिती समोर आली ती ठाणे शहराच्या दृष्टीने कुठल्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे मत झाले आहे. खचला कुठे हे कळले नाही उदाहरण द्यायचे झाले तर सुमारे १५...

तिसऱ्या प्रयत्नात न्युझीलंड...

दुबईत झालेल्या महिलांच्या ९व्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंड महिला संघाने नवा इतिहास रचताना अखेर तिसऱ्या प्रयत्नात जेतेपदाला गवसणी घातली. याअगोदर २००९ आणि २०१०...

दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये असते...

सुरक्षित असतील तर कोणतेही खेळ प्रकार आणि त्यांच्या अगदी जागतिक स्तरावरील स्पर्धासुद्धा नावाजल्या जातील. पण दिव्यांग ऑलिम्पिकमधील सुरक्षितता ही काही वेगळ्या अंगाने बघावी लागेल....

यंदाची विधानसभा निवडणूक...

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित...

बाबा सिद्दीकी यांना...

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू 'आहेरा'सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी...

बाबा सिद्दीकींची हत्त्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्त्या राजकीय वा टोळीयुद्धाचा प्रकार नसून सर्व काही मुंबईतल्या दीड एकराच्या भूखंडासाठीच झाल्याचा संशय बळावतोय. सांताक्रूझ-अंधेरीच्या...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येमागे...

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर असताना अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या वांद्रे विधानसभा मतदारसंघात गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा भररस्त्यात गोळ्या घालून...

बाटलीबंद पाणी पिताय?...

जगाच्या एकूण ७९५ कोटींच्या लोकसंख्येतील २०० कोटी लोक बाटलीबंद पाणी पितात असा आताचा अंदाज आहे. यापैकी काहींना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही...

मराठीबद्दल मानायचा आनंद...

मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल झाला याचा आनंद मानायचा, की ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रणित केंद्र सरकारने हा दर्जा बहाल केल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होईल,...

जाणून घ्या आनंदाश्रम...

काल होती नवरात्र सुरु होण्याआधीची रात्र.. आधीची म्हणजे आदल्या दिवशीची! रात्र म्हणजे मध्यरात्र होत आलेली आहे. सर्व ठाणे बरेचसे शांत आणि झोपेत असले तरी...
Skip to content