पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
संसदीय पंरपरेत लोकांनी थेट निवडून दिलेल्या सभागृहांच्या अध्यक्षांचे महत्त्व निराळे आहे. घटनाकारांनी लोकसभेच्या अध्यक्षांना राजशिष्टाचारामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतरचे महत्त्वाचे सर्वोच्च स्थान दिले आहे....
सरकारचे काम मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी स्वतःकडे का घ्यावे? मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काल पालिका स्थायी समितीला पालिकेचा सुमारे 40...
Presenting the first ever digital Union Budget, Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman stated that India’s fight against COVID-19 continues into 2021.
The key highlights...
गेले वर्षभराच्या कोरोनामुळे आपल्याच देशाची नव्हे तर जगभराच्या देशांच्या अर्थव्यवस्थेत घसरण झालेली दिसून येते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे २३ इतकी घट झाल्याने अनेकांनी टीकेची...
भारतीय प्रजासत्ताक म्हणजे अनेक राज्यांचा समूह नि त्याची सांस्कृतिक महत्ता, विविधांगी एकता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, काय काय सांगावं! याची झलक पाहायची तर सैन्य संचालनासह विविध...
६ डिसेंबर १९९२! श्रीराम भक्तांनी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी विचारले की, यह बाबरीका...
राज्यातील महसूल खाते पहिल्यापासूनच गैरकारभारासाठी बदनाम आहे. या खात्यामध्ये लक्ष्मीदर्शन केल्याशिवाय अधिकारी कोणतेही काम करत नाहीत. भ्रष्टाचाराला व गैरकारभाराला आळा बसावा म्हणून दस्त नोंदणी...
अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा कार्यकाळ कालच संपला. त्यांच्या भाळी अत्यंत वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष हा किताब तर लिहिलेलाच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक ‘ऐतिहासिक’ असे...