माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

शिवसैनिकांच्या आकांतात उद्धव...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोण तर ज्या बाळासाहेबांनी मुसलमानांची कायम लांडे अशी खिल्ली उडवली, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

रजनीकांत.. दि ‘थलाईवा’!

खास भेदक आवाजासाठी प्रख्यात असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना गेल्या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा व भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यानंतर...

अमितजी व शरदबाबूः...

एखादा मोठा भूकंप होणार असेल तर त्याच्या आधी जमिनीच्या पोटातून काही आवाज येत राहतात. काही महिने छोटे मोठे कंप जाणवत राहतात आणि मग एखादा...

हॉटेल्स कचाट्यात तर...

मुंबई शहर आणि राज्यातील काही प्रमुख शहरे लॉकडाऊनच्या सीमारेषेवर उभी आहेत. याचे साधे कारण कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. याला कारण नागरिकांचा हलगर्जीपणा...

बाबांनो.. कोरोनात तरी...

कोरोनाच्या महामारीतून अवघा देश सावरला जात असताना या महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले असून महाराष्ट्रात रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. ही...

सुबोध जयस्वालांचा अर्ज...

तीन हजार कोटी रुपयांचा तेलगी स्टॅम्प घोटाळा महाराष्ट्राला आठवत असेलच. या घोटाळ्यात भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गलिच्छ राजकारणही पाहिलेले आहे. त्यात बळी पडलेले...

उद्धवजी! कावळे मोती...

आमचा राग अन्य कोणावर नाही. तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. कारण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवलेले आहे...

गुप्त अहवाल की,...

गुप्तवार्ता विभागाचा अहवाल म्हटला तर अहवाल आहे, म्हटला तर नुसती जंत्री आहे, तोंडी लावायला मंत्री आहेत "आपण आपल्या लोकांविरुद्ध जाऊन कसं चालेल? लोक लाच देतात, आपण देतो लोक...

फाटक्यात पाय नेमका...

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या फाटक्यातल्या पायासंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे नेहमीप्रमाणेच उदारमतवादी आणि स्त्रीमुक्तीवाल्या संघटनांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. फाटकी जीन्सची पॅण्ट घालून...
Skip to content