माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

ठाण्यात बाईकवाल्यांची पोलीसदादाशी...

आठवडाअखेरच्या लॉकडाऊनला ठाण्यात, ठाणे शहरात कसा काय प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सर्व खबरदारी घेऊन घराबाहेर पडलो. रस्त्यावर पाहिले तर सर्व...

अखेर अफगाणिस्तानातून अमेरिकेचेच...

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी परवा जाहीर केले की, अमेरिकेने दहशतवादाविरोधात वीस वर्षांपूर्वी पुकारलेले युद्ध संपवण्याची वेळ आता आली आहे. आपण अनंत काळापर्यंत आपले...

संजय पांडे.. काळ्याकुट्ट...

राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच संजय पांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हेमंत नगराळे यांना मुबईचे पोलीस आयुक्त केल्यानंतर ते पद रिक्त झाले होते....

अनिलबाबू के चक्कर...

अनिल देशमुख यांच्या ताफ्यात एकंदर ३५ माणसे कार्यरत होती. त्यापैकी अद्याप फक्त कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची तेवढी सीबीआयने चार तास एकत्र आणि...

बाबासाहेब, आम्हाला माफ...

हे महामानवा! प्रजासत्ताक भारताच्या घटनेच्या शिल्पकारा!! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खरोखरच आम्हाला माफ करा!! आसेतु हिमाचल एक आणि अखंड असलेल्या भारत वर्षावर दीडशे वर्षं...

आता तरी सोडा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जितके संपर्क कौशल्य आहे, तितके ते अन्य कोणा नेत्याकडे सध्यातरी दिसत नाही. त्यांची जाहीर सभांतील भाषणे निराळी, त्यांची राजकीय व्यासपीठावरील...

मृत्यूच्या तांडवात धंदा...

व्यापाऱ्यांना मृत्यूच्या तांडवात कसला धंदा करायचाय? समाजातील प्रत्येक घटकाला हे सारे सहन करावे लागतेय, व्यापारी काही एकटे नाहीत. मग तेव्हा थाळ्या बडवणारे, दिवे पेटवणारे...

अनिलबाबूंची गच्छंती बहाणा!...

जेव्हा जे तुमच्या, अनेकांच्या मीडियाच्या, जनतेच्या, नेत्यांच्या, दस्तुरखुद्द अनिल देशमुखांच्या मनातदेखील नव्हते तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवले आहे, होते की अनिल देशमुख यांचे काऊंटडाऊन...

जनता येथेच कडक...

मुख्यमंत्री उद्धवजी, गेल्या दिड वर्षातील कोरोना काळात आपण जनतेशी जो संवाद साधत आहात त्यात आपली कळकळ जाणवते. आकडेवारीही चकित करणारी आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा...
Skip to content