पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
सहाराच्या गुंतवणूकदारांना शोधून त्यांचे बेकायदेशीरपणे गुंतवलेले पैसे 23 हजार कोटी परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2012मध्ये देऊनसुद्धा आता 2021पर्यंत म्हणजे तब्बल नऊ वर्षे...
विश्व आदिवासी दिन नुकताच साजरा झाला. पृथ्वीवरील प्रत्येक देशाला आदिवासी संस्कृती आहेच! कितीही प्रगत देश असला तरी तिथं मूळ वस्ती करून राहणाऱ्या माणसांच्या समुहाला...
ध्यान रंगी रंगले रे!
आपुले रे हाती आपुले प्राक्तन|
घडवू तैसे ध्यान घडतसे!!
मनोहारी सोहळा!!
आमदार मंडळी हो, रागावू नका. मोहाच्या मागे धावू नका. ही जी ध्यानधारणा आपण...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव घेताच महाविकास आघाडी सरकारच्या कोणाही नेत्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडलेल्या दिसल्यास त्यात नवल काहीच नाही. कारण कोश्यारी साहेबांनी आल्यापासूनच या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त तुळीये गावाला भेट दिली. तेथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.. ते म्हणाले,"ढगफुटी केव्हा होईल,...
सध्या पोलिसांच्या काळ्याकुट्ट कारभारात रुपेरी कडा असलेले पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महासंचालक पदाची सूत्रे हाती घेऊन जेमतेम चार महिने होत नाहीत तोवरच काही 'प्रभावशाली'...
संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद, अठरा पुराणे व भगवदगीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वांना परिचित आहेत. आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरू महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यासजयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करीत असतो.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता,...
नेमेची येतो मग पावसाळा, बरोबर आणतो तुफान पाऊस, दरडी कोसळणे आणि मृत्यूची माळ! हे थांबवा! परीटघडीच्या वस्त्रांतल्या या नेत्यांना आधी आवरा!!
"मोले धाडी जो मराया|...
जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा आता होऊ घातल्या आहेत. विश्वात आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी इथे आटापिटा करणारे खेळाडू आपल्याला पाहण्यास मिळतात. आपल्या...