माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

तीन हात नाक्यावर...

"ओम नमो जी नोकरशहा साम्राज्य तुमचे प्रचंड महा,  बुडाखाली फायली दहा,  सामर्थ्य बैठकीचे,  शासनशास्त्र तुम्हाची कळते, तुमचेमुळेच समृद्धी कळते,  विद्या-विज्ञान खालमुंडी वळते, तुमच्याचि आश्रया!" सन 1980च्या सुमारास कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आपल्या...

एनसीबी आणि पोलिसांच्या...

कर्डेलिया क्रूझ ड्रग्ज कांडातला फुटलेला एक पंच प्रभाकर साईल यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर...

महापालिकेच्या स्थायी समितीत...

"काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथून टाकलं पाहिजे बदल हवा, बदल हवा नुसतीच सुटते हवा कुणीच लावत नाही स्वतःच्या स्वार्थाची बोली ग्लोबल झालेत मेंदू बडबड चालते मुक्याने.." सध्याच्या राजकीय आणि सामाजिक...

सर्वसामान्यांसाठी.. पुन्हा तेच!...

ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले कवी विंदा करंदीकर यांच्या कवितांना चांगले दिवस आले आहेत किंवा महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच दिशेने चालले आहे, असे म्हणावे लागेल. विधानसभेत...

पुन्हा एक पेनड्राइव्ह...

महाराष्ट्राच्या विधानसभेत आता कुणी चांगल्या कामाचा पेनड्राइव्ह देतो, असे म्हटले तरी वातावरण गंभीर होऊन जाते. प्रत्येक अधिवेशनात सरकारला डिफेन्सिव्ह व्हायला लावणारे विरोधी पक्षनेते देवेन्द्र...

आम्ही सारे ३५३चे...

सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं सामान्यपणे सरकारी कामाबद्दल सांगितलं जातं. थोडक्यात, सरकारी कामासाठी जायचं तर थांबायची तयारी हवी, असा सर्वसामान्यांचा अनुभव असतो....

‘काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने…

विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. १९९०मध्ये काश्मीरच्या खोर्‍यात धर्मांधतेने कळस घातलेला असताना काश्मिरी पंडितांच्या नरकयातनांचे सत्यान्वेषण करणार्‍या...

ध्यानधारणा कशाला? ठाणेकरांना...

"thousands have lived without love, not one without water" हे सुभाषित आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनापासून माहीत असते. अपेक्षा करूया ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे...

हातात तलवार आणि...

माझ्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल... तर मी लढू कसा, असा प्रश्न कुणा योद्ध्याने विचारल्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. ते अशासाठी की ज्यांनी...
Skip to content