माय व्हॉईस

आरशात बघणार तरी कधी उद्धव ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री कोलकात्याच्या रायटर्स बिल्डींगमध्ये बसला म्हणून पक्षाने मोठा जल्लोश केला. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. प्रादेशिक पक्षातील आमदार-खासदारांना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी होत आहे. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपा आणि एनडीएच्या दारात रांगा लावून उभे आहेत. भाजपाच्या भक्कम संरक्षणाशिवाय कोणतेही ऑपरेशन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यात देशातील विरोधी पक्ष भरडून निघतो आहे आणि प्रादेशिक पक्षांना अस्तित्त्वासाठी संघर्ष करण्याची पाळी...

बात निकलेगी तो...

मी शांत आहे, याचा अर्थ मी हतबल आहे असा काढू नका... मी तोंड उघडले तर गोष्टी कुठपर्यंत जातील, याचा विचार करा. हे हिन्दीतून सुनावताना...

अजित पवार कोणाच्या...

अजित पवार... अजित पवार आहे आणि तो कोणाच्या बापाला भीत नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांना शरद पवार यांच्याकडून...

दिशा मृत्यू प्रकरणात...

अभिनेता सुशांतिंसह राजपूत आणि त्याची माजी पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन यांचा संशयास्पद, गूढ मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराला...

गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक...

आदित्य ठाकरेंचे तोंड...

हात दाखवून अवलक्षण... आणि मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार लागतंय म्हणणं... या दोन्ही मराठी म्हणींची आठवण आज, मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाच्या वेळी झाली. रस्ते...

…. म्हणे महाराष्ट्र...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्... तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे...

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला नवी...

प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 'ठाणे शहर बदलण्याबाबत केलेल्या' घोषणेचे ठाणेकर म्हणून मी अभिनंदन आणि स्वागत करत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे...

१९९८ सालची ‘निळाई’...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेड्युल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडित...

संजय राऊत जामीन...

सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन देतेवेळी न्या. एम. जी. देशपांडे यांनी इडी यंत्रणेवर मारलेले ताशेरे काढून...
Skip to content