माय व्हॉईस

जरांगेजी, उपोषणाने दबाव वाढेल; पण तोडगा चर्चेतूनच!

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

यावर्षी डॉलरच्या तुलनेत...

यावर्षी जागतिक बाजारात अनेक अनिश्चित घटना होऊनही, सोने हा घटक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओसाठी अनुकूल ठरला नाही. रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे वाढवण्यात आलेले व्याजदर, वाढती...

बात निकलेगी तो...

मी शांत आहे, याचा अर्थ मी हतबल आहे असा काढू नका... मी तोंड उघडले तर गोष्टी कुठपर्यंत जातील, याचा विचार करा. हे हिन्दीतून सुनावताना...

अजित पवार कोणाच्या...

अजित पवार... अजित पवार आहे आणि तो कोणाच्या बापाला भीत नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांना शरद पवार यांच्याकडून...

दिशा मृत्यू प्रकरणात...

अभिनेता सुशांतिंसह राजपूत आणि त्याची माजी पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन यांचा संशयास्पद, गूढ मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराला...

गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक...

आदित्य ठाकरेंचे तोंड...

हात दाखवून अवलक्षण... आणि मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार लागतंय म्हणणं... या दोन्ही मराठी म्हणींची आठवण आज, मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाच्या वेळी झाली. रस्ते...

…. म्हणे महाराष्ट्र...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्... तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे...

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला नवी...

प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 'ठाणे शहर बदलण्याबाबत केलेल्या' घोषणेचे ठाणेकर म्हणून मी अभिनंदन आणि स्वागत करत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे...

१९९८ सालची ‘निळाई’...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेड्युल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडित...
Skip to content