पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
आज लतादीदींचा पहिला स्मृती दिन... खरंतर माझ्यासारख्या ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, माया लाभली त्यांच्यासाठी किंवा ज्यांना त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही त्यांच्यासाठीही गेल्या वर्षातला...
अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आज सादर होणाऱ्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे समस्त देशवासियांचे डोळे लागले आहेत. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने यंदाच्या पूर्ण अर्थसंकल्पात केंद्रीय...
अलिकडेच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात ‘लंगोटी पेपर’ असा उल्लेख केला होता. त्याच लंगोटी पेपरच्या एका उपकृत पदावर असलेला...
गेल्या आठवड्यापासून मुंबईतल्या दादर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील परिसराला झाले तरी काय? असा प्रश्न विचारावा लागत आहे. अगदी फिरत्या रंगमंचाप्रमाणे काहीतरी मेजर घडल्याचे जाणवत होते. तुमची...
विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद...
गणेश पूजन करताना सुरुवातीला २१ नावे उच्चारली जातात. त्यातील पहिले नाव... ‘केशवाय नम:’ असे घेतले जाते. महाराष्ट्र विधान मंडळाच्या राजकारणात सलग १५ वर्षे आणि...
मुंबईतला भोईवाडा प्रकल्प तर २२ वर्षे रांगेत उभा आहे. गोरेगावच्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा बोभाटा झाला आणि प्रकल्प १६/१७ वर्षे रखडल्याचे जगजाहीर झाले. पत्राचाळ प्रकरणात बडे...
ठाणे रेल्वेस्थानक परिसराची दुर्दशा कधीच संपणार नाही का? हा प्रश्न सतत विचारून तुम्हाला कंटाळा येत नाही का? असा प्रश्न मला माझे अनेक मित्र विचारतात. मी...
यावर्षी जागतिक बाजारात अनेक अनिश्चित घटना होऊनही, सोने हा घटक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओसाठी अनुकूल ठरला नाही. रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे वाढवण्यात आलेले व्याजदर, वाढती...