माय व्हॉईस

जरांगेजी, उपोषणाने दबाव वाढेल; पण तोडगा चर्चेतूनच!

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मी मारलेला डोळा,...

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाला सुरुवात करताना सभागृहात धमाल उडवून दिली. उपमुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या घरात...

आतातरी ठाण्याचे आयुक्त...

मी सातत्याने ठाणे रेल्वेस्थानकाच्या बजबजपुरीबद्द्ल लिहिलेले आहे, हे वाचकांना आठवत असेलच. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी गोतावळा न घेता रेल्वेस्थानक परिसराची पाहणी करावी,...

विधानसभेत गाजले गद्दार,...

विधानसभेमध्ये मंत्रिमहोदयांनी केलेल्या वैयक्तिक स्पष्टीकरणावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि गद्दार, महागद्दार असे उल्लेख झाल्यानंतर ५० खोकेच्या घोषणांनी दहा मिनिटांसाठी गदारोळ माजला. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य...

पदपथ चालण्यासाठी.. म्हणणाऱ्या...

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी समाजमाध्यमांवर टीका केलेली नुकतीच वाचनात आली आणि दुर्दैव असे की आजच मला मुंबई उच्च न्यायालयासंबंधात लिहिण्याविषयी सुचले. न्यायालयाच्या...

आतून कीर्तन वरून...

आतून कीर्तन वरून तमाशा... या म्हणीची आठवण यावी, तसं चित्र बुधवारी रात्री विधान भवनाच्या प्रांगणात होतं. फक्त कीर्तनाची जागा अर्थसंकल्पावरील विभागनिहाय मागण्यांवरील चर्चेने घेतली...

बरे झाले! उद्धव...

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत उठाव केल्यावर गेले सात-आठ महिने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर शक्तीप्रदर्शन केलेले नव्हते. शिवसेना...

देवेंद्रभाऊ, नेत्यांमधल्या कार्यकर्त्यांचे...

"आंख मे पानी रखो… होटो पे चिंगारी रखो… जिंदा रहना है तो… तरकीबे सारी रखो"… देवेंद्रभाऊ... राहत इंदोरी यांच्या या ओळी आठवायचे तसे काही खास कारण नव्हते. पण,...

अहिंसावाद्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी उपयोगी...

नाविक दलाच्या उठावामुळे ब्रिटिशांच्या छातीचे ठोके वाढले होते. काही सैनिकांनी बंद पुकारला तर काही सैनिकांनी अधिकाऱ्यांचा आदेश मान्य न करता त्यांना आव्हान देऊन संघर्षमय...

लोकप्रियतेच्या पीचवर जगप्रसिद्ध...

पत्रकारितेत आल्यापासून रोजची वर्तमानपत्रे तर वाचतच होतो. पण त्याबरोबरच जमेल तसे मराठी व इंग्रजी साप्ताहिके आवर्जून वाचत होतो. मराठीत जशी माणूस, सोबत, मार्मिक यांची...
Skip to content